मेळघाट व्याघ्र प्रकल्प राज्यात अव्वल असल्याचे शिक्कामोर्तब राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण समितीने केले आहे. असे असले, तरी २१ गावांचे पुनर्वसन निधीअभावी अद्यापही रखडले आहे. या गावांच्या पुनर्वसनासाठी ...
आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंच्या दैनिक भत्त्यात वाढ होण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेत निर्णय होण्याची शक्यता आहे. ...
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत असताना रुग्ण व त्याच्या नातेवाईकांशी संवादही तेवढाच महत्त्वाचा आहे. डॉक्टरची जशी रुग्णांना गरज असते, तशीच गरज डॉक्टरांनाही असते. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयात ड्रायव्हिंगला अधिक सक्षम बनविण्यासाठी बसविण्यात आलेल्या सिम्युलेटरच्या संगणकीय यंत्रणेत बिघाड झाला आहे. ...
सिंचन क्षेत्रात आघाडी शासनाच्या काळात मोठा गैरप्रकार झाला असून याप्रकरणी चौकशी सुरू असली, तरी दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी युती सरकारने धडक मोहीम हाती घेतली आहे. ...
नवी दिल्ली : अमेरिकेतील भारताचे राजदूत एस. जयशंकर यांची बुधवारी रात्री अचानक सुजाता सिंग यांच्या जागी नवे विदेश सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९७७ च्या तुकडीतील आयएफएस अधिकारी जयशंकर यांच्या सेवानिवृत्तीला अवघे दोन दिवस बाकी होते. ते गुरुवारी विद ...