अण्णा हजारे यांना प्रभावी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. योग्य ती काळजी घेतली जात असून, चिंता करण्याचे कारण नाही, असे राज्याचे पोलीस महासंचालक (डीजी) प्रवीण दीक्षित यांनी रविवारी सांगितले ...
जळगाव : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तांबापुरात दोन गटात एकमेकांत भिडल्याची घटना १४ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या असून ८ जणांविरुद्ध हाणामारीचा ...
जळगाव : दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्यांना यावर्षी शासनातर्फे एक लाख क्विंटल बियाणे मोफत देण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शासनाने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती कृषी तथा महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी संध्य ...
मालेगाव बॉम्बस्फोटात झालेल्या घडामोडीवर आपण बोलणार नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान आहे. मात्र, या प्रकरणात राज्य पोलीस विधी तज्ज्ञांच्या सल्लयानुसार कारवाई करेल, ...
बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांची नावे जाहीर करा ही मागणी जोर धरत असतानाच एका कंपनीने १३ बँकांना २००० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा महाघोटाळा समोर आला आहे. ...