राज्य शासनातर्फे कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापन करण्यासाठी नागपूरला डावलून औरंगाबादचा विचार करण्यात येत आहे, ...
गरीब व वंचित कुटुंबातील मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शिक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) राबविण्यात आला. ...
गेल्या दोन दिवसात शहरातील रस्ते अपघातात महिला व प्रसिद्ध डॉक्टरसह पाच जणांचे बळी गेले. ...
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदमारी रस्त्यावर टाटा सुमो अंगावर घालून सुवर्णा सुरेश माळी या ३३ वर्षीय महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. ...
विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाणारी मारबत आणि बडग्याची मिरवणूक उद्या शुक्रवारी सकाळी निघणार आहे. ...
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जवळ आल्या असून यावरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. विद्यमान आमदार नागो गाणार यांना परत उमेदवारी देण्यात ...
...
ई-रिक्षा (प्रवासी वाहन) व ई-कार्ट (मालवाहू वाहन) यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ...
सन १५०० ते १७०० च्या काळात प्रत्येक किल्ल्यावर सरंक्षणाच्या दृष्टीने तोफा ठेवलेल्या असत. युद्धात या तोफांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. ...
जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतीतील विकासकामांसाठी १४ व्या केंद्रीय वित्त आयोगातून १८ कोटी ६ लाख ३३ हजार १८७ रुपये मंजूर करण्यात आले आहे. ...