स्वच्छता, दुरुस्ती व देखरेखीच्या बाबतीत मनपाची उदासीनता नागरिकांच्या जीवावर बेतू शकते अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. ...
नागपूर महानगरपालिकेतील २००० ते २००२ मध्ये गाजलेल्या कोट्यवधीच्या .... ...
नागपूर शहरातील नासुप्रच्या जागेवर गेल्या ४५ वर्षापासून वास्तव्यास असलेल्या ५२ वस्त्यांतील ...
राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून यावर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमधील ...
नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी अनेक दाव्यानंतरही मेट्रो रेल्वे प्रकल्पाने पहिला बळी घेतलाच. वर्धा रोडवर सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या ...
वाळू घाट व त्यावरून होणाऱ्या अवैध उपशावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ड्रोनचा उपयोग करण्यात आला. त्याचे चांगले परिणामही दिसून आले आहे. ...
विकास निधी वाटपाबाबत आघाडी सरकारवर राज्यपालांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करीत नसल्याचा ठपका होता ...
विदर्भाच्या हाती सत्ता आहे. मात्र, त्यानंतरीह येथील नेत्यांना विदर्भाला न्याय देणे जमत नाही. त्यामुळे असे भाड्याने असे अणे आणायचे, त्यांच्या हातून विदर्भाचे तुणतुणे वाजविण्याचे प्रकार सुरू आहेत. ...
राज्यातील सर्वात मोठे राजभवन अशी नागपूरच्या राजभवनाची ओळख आहे. ...
देशात कोणतीही महागाई नसून डाळ सोडून सर्वच स्वस्त असल्याचा दावा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी मंगळवारी येथे केले. ...