विद्येची देवता मानल्या जाणा-या माता सरस्वतीच्या आराधनेची सक्ती करण्यात येत असल्यामुळे एका विद्यार्थिनीच्या वडिलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ...
रविवारच्या रात्रीपासून पुराचे पाणी पुन्हा वाढल्याने आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी सायंकाळी ५ वाजतानंतर ही वाहतूक थोड्या प्रमाणात सुरू झाली. ...
पश्चिम महाराष्ट्राने विदर्भावर अन्याय केल्याची आरोड सातत्याने होत असून हा अन्याय पुराव्यानिशी समोर आणत वेगळया विदर्भाची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. ...
स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागाला डोळयासमोर ठेवून धोरणे तयार करण्यात आलीत. गावांचे रूपांतर शहरात होत गेले व अनेक नागरी समस्यांनी मोठे स्वरूप घेण्यास सुरुवात केली ...