सध्या गोरक्षेच्या मुद्द्यावरून देशात अकारण मोठा वाद निर्माण करण्यात येत आहे. गोरक्षा व्हायलाच हवी; मात्र गोरक्षकांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे ...
राज्यात मराठा समाजाचे मूक मोर्चे मोठ्या प्रमाणात निघाले. यामुळे दलित समाजात थोडी अस्वस्थता दिसून आली. परंतु दलित समाजाला अस्वस्थ होण्याची गरज नाही. कारण ...
60 वा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा नागपुरातील दीक्षाभूमी येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी देश-विदेशातून आंबेडकरी अनुयायी प्रेरणाभूमी दीक्षाभूमीवर ...