महापालिकेच्या आसीनगर झोन सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे भाजपाच्या भाग्यश्री कानतोडे सभापती म्हणून निवडून आल्या. ...
महाराजबाग ते विद्यापीठ ग्रंथालय या रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. परंतु अजूनही डांबरीकरण झालेले नाही. ...
सुप्रीम कोर्टाने देशात ‘बीएस-३’ (भारत स्टेज-तीन) या वायूप्रदूषणविषयक मानकाची दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांच्या उत्पादनावर व विक्रीवर बंदी घातली आहे. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती देतो, अशी बतावणी करून एका आरोपीने एकाला ३० लाख रुपयांचा गंडा घातला. ...
निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपाने सत्तेवर येताच मात्र कर्जमाफी मिळणार नाही ...
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे ...
सक्करदरा पोलिसांनी एका कारमधील तिघांना जेरबंद करून त्यांच्याकडून ५३ लाख, ४४ हजारांच्या जुन्या नोटा जप्त केल्या. ...
नवरा आणि सासू-सास-याकडून होणारा छळ असह्य झाल्यामुळे एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...
राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, संघकार्य हेच ...
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा नारा देत, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर सर्व विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारविरोधी एल्गार ...