काळानुसार झपाट्याने स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. एका छोट्या चुकीमुळे अनेक लोकांची खासगी माहिती सहजरीत्या हॅक होत आहे. त्यामुळे स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्यांनी सतर्क राहिल्यास सायबर गुन्हे था ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन रुग्णांचा गळा आवळून हत्या झाल्याच्या प्रकरणातील दोषी कोण, हा प्रश्न १५ महिने उलटूनही अनुत्तरित आहे. परंतु, यातील एका प्रकरणात आरोग्य उपसंचालक कार्यालयाने आता मनोरुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांना हत्येप्रकरणी कारणे दाखवा नोटीस ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत महाराष्ट्रात तातडीने धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा शिवसेना,भाजप व मनसे पक्षाच्या आमदारांनी दिला. ...
मुंबईसह राज्यातील २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देत त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या संबंधीच्या विधेयकाला आज विधानसभेने मंजुरी दिली. त्यामुळे सर्वांसाठी घरे या संकल्पाची अंमलबजावणी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडण ...
यवतमाळ जिल्हा दारुबंदी करण्यासाठी बुधवारी शेकडो कुटुंबीयांनी मिळेल त्या वाहनाने नागपूरचा रस्ता धरला. ‘नशे का व्यापार, बंद करे सरकार’ अशा घोषणा देत विधिमंडळावर धडक देत मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या मागण्या लावून धरल्या. ...
वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीच्या भेदक माऱ्याच्या बळावर विदर्भाने कर्नाटकचे सात गडी अवघ्या १११ धावांत बाद करीत रणजी करंडक उपांत्य सामन्यात विजयाकडे कूच केली आहे. ...
ठाणे जिल्ह्यातील साईनाथवाडी येथून रेल्वेचा मुंबई ते नवी दिल्ली असा डेडीकेटेड फ्रंट कॅरिडोर प्रकल्प प्रस्थापित आहे. या प्रकल्पामुळे साईनाथवाडी व साईनाथनगर झोपडपट्टीतील ३०० ते ४०० घर बाधित होणार आहे. ...
राज्याचे नवीन वाळू धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. ...