दिल्ली विमानतळावर सकाळी उतरणाऱ्या अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आल्याने चायना साऊथर्न, फ्लाय दुबई आणि गो-एअर या तीन कंपन्यांच्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी ८.३० ते ९ या वेळेत आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. ...
‘परिवर्तन’ हा निसर्गाचा नियम आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागतो. याच नियमानुसार रविवारी नागपूरकरांनी २०१७ ला निरोप दिला आणि नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले. ...
दोन वर्षांपूर्वी लग्न जुळल्यानंतर एका तरुणाने आपल्या भावी वधूसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. आता मात्र, ऐनवेळी हुंडा मागून लग्नास नकार दिला. त्यामुळे या तरुणावर आणि त्याच्या नातेवाइकांवर बलात्कार, तसेच हुंड्यासाठी लग्न मोडण्याच्या आरोपाखाली सीताबर्डी ...
नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह, चंद्रपूर मेडिकल व यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयालात पथदर्शी प्रकल्प म्हणून केंद्र शासानाची अंगिकृत कंपनी एचएलएल लाईफ ...
राग यमनमधील आरोह-अवरोह असेल किंवा भैरवीची सुरेल तान. अमुक एका घराण्याचा गायक यमन गातो, म्हणून यमन श्रेष्ठ आणि तमुक एका घराण्याचा गायक भैरवी गातो म्हणून ती कनिष्ठ ठरेल का? संगीत अजरामर आहे. कारण ते कुणा एकाच्याच मालकीचे नाही, कुणाचेही दास नाही. संगीत ...
जे लोक नि:स्वार्थ भावनेतून समाजाची व राष्ट्राची सेवा करतात तेच इतिहास घडवितात. समाजातही अशाच लोकांचा सन्मान होतो व ते चिरंतन आठवणीत राहतात, अशी भावना केंद्रीय मानव संसाधन व गंगा शुद्धीकरण राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केले. मैत्री गौरव पु ...
देशातील विविध समाज हा आपल्यापुरता मर्यादित झाला असल्याने तो वैचारिकदृष्ट्या जखमी झाला आहे. त्यातून सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या देश तुटत चालला आहे. देशासाठी हा धोक्याचा इशारा आहे. ...
कृषी उत्पादनाचे मार्केटिंग मास्टर अशी ओळख असलेले बबलू चौधरी यांना नेदरलॅन्डमधील संशोधकांच्या संस्थेतर्फे ‘अॅग्री बिझिनेस एक्स्पर्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेदरलॅन्डमध्ये संशोधनासाठी आलेल्या विविध देशातील निवडक तज्ज्ञांना मार्गदर्शन कर ...