मेट्रो रेल्वेमुळे नागरिकांना उत्तम आरोग्य मिळेल आणि प्रदूषणाचा धोका कमी राहील. यासह गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासह नागपूरकरांची जीवनशैली बदलणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दी ...
३१ मार्चपर्यत आवश्यक दस्ताऐवज आधारकार्डशी जोडणे अनिवार्य असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. मात्र यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतरही काम होत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले ...
मुंबई येथील रेस्टॉरंटमध्ये आग लागण्याची घटना घडल्यानंतर नागपूर महापालिकेचा अग्निशमन विभाग सक्रिय झाला आहे. शहरातील रेस्टॉरंट, हॉटेल व बार आदींची तपासणी सुरू केली आहे. पाहणी दरम्यान टेरेसवर शेड निर्माण करून खुले रेस्टॉरंट कोणत्याही प्रकारची परवानगी न ...
मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. यामुळे ‘ब्रेनडेड’ व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. शनिवारी एका ५२ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याने चार रुग्णांना जी ...
देशात मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून कमी लोकांना रोजगार मिळाला. याउलट लघु व मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे. गरजूंना फायनान्स केले तर देशाचा आणि समाजाचा विकास होईल आणि बँकांमध्ये घोटाळे होणार नाहीत, असे मत केंद्रीय सूक्ष ...
कोणताही व्यवसाय हा सेवाभावी वृत्तीने करायला पाहिजे. वकिली व्यवसायाला सुध्दा सेवाभावी वृत्तीची जोड असल्यास यशस्वी होता येईल, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. ...
पोटाच्या आजारावरील उपचारासाठी एण्डोस्कोपी वरदान ठरत आहे. एण्डोस्कोपी हे केवळ निदानाचे साधन नाही तर त्याद्वारे मोठ्या आजारांवर उपचारही शक्य झालेत. नव्या टेक्नॉलॉजीमुळे पोटविकाराच्या सर्व मोठ्या आजारांवर शस्त्रक्रियेशिवाय एण्डोस्कोपीद्वारे उपचार करणे श ...
गारपिटीने शेतातील संपूर्ण पीक उद्ध्वस्त केल्याने हताश झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने फवारणीचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांच्याकडे २ लाख २५ हजार रुपयांचे बँक व नातेवाईकांचे कर्ज आहे. ही दुर्दैवी घटना काटोल ता ...
प्रत्येक क्षण आनंदाने जगावे. म्हणजेच भूतकाळाचा किंवा भविष्याचा विचार न करता वर्तमानात कसे जगावे, याची उत्तम शिकवण देणारा तिबेटीयन चित्रपट म्हणजे ‘द कप’. दीक्षाभूमीवर आयोजित बुद्ध महोत्सवाला शनिवारी थाटात सुरुवात झाली. ‘द कप हा चित्रपट यावेळी दाखवण्या ...
नीरव मोदीच्या प्रकरणामुळे बँकांमधील घोटाळ्याचा विषय परत चर्चेला आला आहे. परंतु देशभरात गाजलेल्या नोटाबंदीच्या वर्षातदेखील बँकांमध्ये घोटाळे झाले होते. २०१६-१७ या आर्थिक वर्षात देशातील विविध बँकांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. ‘ ...