बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी काटोल शहरात आ. डॉ. आशिष देशमुख यांनी बुधवारपासून ठिय्या आंदोलन आणि सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान, या उपोषण मंडपाच्या मागे एकाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली ...
शिष्यवृत्तीच्या परीक्षेत मुख्याध्यापकाकडूनच कॉपी पुरविण्यात येत असल्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणल्यानंतर, या प्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. गटशिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून प्रकरणाची चौकशी करण्यात येत अ ...
विदर्भवादी पक्ष, संघटनांना एकत्र करून एक महाआघाडी उभारायची आणि लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका विदर्भाच्या मुद्यावर लढायच्या, असा निर्णय रविवारी विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. श्रीहरी अणे व ‘स्वराज इंडिया’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद ...
नागपूर येथे एका न्यूज पोर्टलच्या पत्रकाराची आई व दीड वर्षाच्या मुलीचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे. ...
अ.भा. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाची कार्यसमिती बरखास्त केली आहे. पक्षाची नवी समिती स्थापन होईपर्यंत कामकाज चालविण्यासाठी देशभरातील ३४ नेत्यांचा समावेश असलेली सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्रा ...
नागपूरच्या संत्रा मार्केट परिसरातील खोवा आणि पान विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेत महामेट्रोने व्यापाऱ्यांकरिता पर्यायी बाजारपेठेची व्यवस्था केली आहे. त्यामुळे खोवा आणि पान विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. ...
मेट्रो रुळाच्या कठड्यावर ‘साऊंड बॅरिअर’ लावण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे धावताना आजूबाजूची घरे, हॉस्पिटल, शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वनी प्रदूषण होणार नाही. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट ही केंद्रीय संस्था या सर्व बाबींचा दोन महिन्यांत अभ्यास करून ...
मेट्रो रेल्वेमुळे नागरिकांना उत्तम आरोग्य मिळेल आणि प्रदूषणाचा धोका कमी राहील. यासह गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासह नागपूरकरांची जीवनशैली बदलणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दी ...