लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
किशोरवयीन मुलांशी घरात सकारात्मक संवाद आवश्यक : डॉ. गावंडे - Marathi News | Negotiations with teenage children need positive: Dr. Gavande | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किशोरवयीन मुलांशी घरात सकारात्मक संवाद आवश्यक : डॉ. गावंडे

हार्मोनल बदलांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक, मानसिक व भावनिक बदल होत असतात. त्या बदलांना प्रतिसाद म्हणून किशोरवयीन मुले वाईट गोष्टींकडे आणि व्यसनांकडे आकर्षित होऊ शकतात तसेच लैंगिक आकर्षणातून अनेक चुका करतात. या प्रश्नावर केवळ घरात साधला जाणारा स ...

नागपूर - कामठी मार्गावर मिलिटरी ट्रकच्या धडकेत आई ठार, मुलगी जखमी - Marathi News | On the Nagpur-Kamthi road A woman was killed and her daughter was injured by Military truck dashed Kamti Marg | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर - कामठी मार्गावर मिलिटरी ट्रकच्या धडकेत आई ठार, मुलगी जखमी

मिलिटरीच्या ट्रकचालकाने ट्रक निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवर स्वार महिला जागीच ठार होऊन तिची मुलगी जखमी झाली. ही घटना कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. ...

‘ब्रुसेलोसिस’ आजाराने १० टक्के पशुचिकित्सक बाधित - Marathi News | 10 percent of veterinarian affected by Bruselosis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ब्रुसेलोसिस’ आजाराने १० टक्के पशुचिकित्सक बाधित

‘ब्रुसेलोसिस’ एक घातक आजार असून गाई व म्हशींमध्ये हा व्हायरस आढळून येतो. बाधित जनावराचे कच्चे दूध प्राशन केल्याने किंवा त्याचे चामडे काढताना हाताला असलेल्या जखमेचा थेट संबंध येतो. त्यामुळे तो व्हायरस मनुष्याच्या शरीरात पसरतो. या आजारामुळे पशुसंवर्धन ...

पहिल्या वाढदिवसापूर्वीच हजारातील ३८ मुलांचा मृत्यू : डॉ. संजय झोडपे - Marathi News | 38 children died in the first birthday: Dr Sanjay Zoadpe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्या वाढदिवसापूर्वीच हजारातील ३८ मुलांचा मृत्यू : डॉ. संजय झोडपे

शून्य ते एक वर्षाखालील एक हजार मुलांमधून ३८ मुले आपला पहिला वाढदिवसही पाहू शकत नाही. त्यांचा योग्य उपचाराअभावी मृत्यू होतो , अशी माहिती नवी दिल्ली येथील पब्लिक हेल्थ फाऊंडेशन आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ. संजय झोडपे यांनी येथे दिली. ...

दरवर्षी ७६ हजार मुलांना होतो क्षयरोग : डॉ.सुनील खापर्डे - Marathi News | Tuberculosis of 76 thousand children every year: Dr. Sunil Khaparde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दरवर्षी ७६ हजार मुलांना होतो क्षयरोग : डॉ.सुनील खापर्डे

भारतात दरवर्षी क्षयरोगाचे २८ लाख नवे रुग्ण आढळून येतात. यातील ४.२ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. तर दरवर्षी सुमारे ७६ हजार मुलांना क्षयरोग होतो. क्षयरोगात बालमृत्यूचे प्रमाण एका लाखात ३७ असे आहे. २०२५ पर्यंत क्षयरोगाच्या रुग्णांचा हा दर ९० टक्क्यांनी कमी ...

नागपुरात पंचवीस हजार विद्यार्थ्यांनी केले सामूहिक योगासन - Marathi News | Twenty-five thousand students of Nagpur have done collective yoga | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पंचवीस हजार विद्यार्थ्यांनी केले सामूहिक योगासन

जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ व शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मातोश्री भानुताई गडकरी यांच्या स्मृतीत आंतरशालेय सांघिक योगासन स्पर्धा शनिवारी यशवंत स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ...

नागपूर पोलिसांकडे प्राप्त झाल्या ईव्ह टिजींगच्या ५०९७ तक्रारी - Marathi News | 5097 complaints of Eve teasing received by Nagpur Police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पोलिसांकडे प्राप्त झाल्या ईव्ह टिजींगच्या ५०९७ तक्रारी

२०१६ मध्ये २५८६ च्या तुलनेत नोव्हेंबर २०१७ पर्यंत ईव्ह टिजींगच्या ५०९७ तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्याची माहिती नागपूर पोलीस विभागाने दिली आहे. ...

बाजीरावचे जाणे अपघाती की...! - Marathi News | Baji Rao being accidental ...! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाजीरावचे जाणे अपघाती की...!

गेल्या आठवड्यात नागपूर-अमरावती महामार्गावर वाडीपासून १३ किमी अंतरावर बाजीराव नावाचा तरुण वाघ अज्ञात वाहनाच्या धडकेने ठार झाला. हा अपघात होता आणि असे अपघात होत असतात, असे सांगून आपण आपल्या मनाचे समाधान करून घेणार असलो तरी यामुळे दुभंगत चाललेली जंगले ...

नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडच्या तरुणाईचा नवा संकल्प ‘एक ओंजळ तुमचीही’ - Marathi News | The new resolution of Umrer's youth for students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडच्या तरुणाईचा नवा संकल्प ‘एक ओंजळ तुमचीही’

शिक्षणात ‘हुश्शार’ असूनही आर्थिक बाबींमुळे पुढील शिक्षणासाठी असंख्य विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो. अक्षरश: अर्ध्यावरच अनेकांना शिक्षणातून माघार घ्यावी लागते. अठराविश्वे दारिद्र्यात जगणाऱ्या आणि शिक्षणासाठी धडपडणाऱ्या अशा होतकरू, गरजू विद्यार्थ्यांसाठी ...