न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणात सरकारचा प्रचंड दबाव आहे. दिल्लीतील आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या फॉरेन्सिक मेडिसिन आणि विष विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आर के. शर्मा यांच्या मते, लोया यांचा मृत्यू हृदयविकाराने झालेला नाही, अशा आशयाचा अ ...
घुसखोरी करून आल्यानंतर १८ वर्षांपासून भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला तहसील पोलिसांनी अटक केली. सालेहा परवीन अमजद हुसेन (वय ४१) असे तिचे नाव असून ती मोमीनपुऱ्यात राहत होती. ...
महामार्गावर वाहने लावून गेल्या अनेक वर्षांपासून ज्वलनशील पदार्थाचा (इंधन) काळाबाजार करण्याचा प्रकार पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज स्वत:च कारवाई करून बंद पाडला. त्यामुळे या गोरखधंद्यात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहे. ...
लाखोंचे बिल थकीत ठेवून युवा अभियंत्याची आर्थिक कोंडी करून त्यास आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या महाव्यवस्थापक, विभागीय अभियंत्यांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामुळे बीएसएनएलमध्ये प ...
नागपूरसह राज्यातील १२ जिल्ह्यात ‘स्टार्टअप इको सिस्टीम’ सुरू करण्यात येत असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळा विदर्भ देण्याची येथील हिंदी भाषकाची मागणी असल्याचे वक्तव्य केले. मुळात शरद पवारांनी मराठी व अमराठी असा वाद निर्माण करून भांडणे लावू नये व विदर्भाची विभागणी करण्याचा प्रयत्न करू नये, ...
चतुर्वेदींवरील कारवाईनंतर आज रविवारी शहर काँग्रेसने देवडिया काँग्रेस भवनात बैठक बोलाविली आहे. या बैठकीत चतुर्वेदींचे कोण कोण समर्थक येतात, गटबाजी सोडून काँग्रेसला एकसंघ करण्याचा निर्धार करतात, याकडे काँग्रेसजनांसह प्रदेश काँग्रेसचेही लक्ष लागले आहे. ...
युवक काँग्रेसचे नागपूर लोकसभा अध्यक्ष नगरसेवक बंटी शेळके यांना पक्षातर्फे प्रमोशन देण्यात आले आहे. त्यांची अ.भा. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
निवडणुकीत विजयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एनएसयुआयच्या विरोधात घोषणाबाजी केली. दोन्ही संघटना समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. ...
न्यायाधीशांच्या विरोधातील गंभीर तक्रारींच्या चौकशीसाठी व नियुक्तीसाठी ‘न्यायिक लोकपाल’ सारखी स्वतंत्र संस्था निर्माण करण्याची नितांत गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. प्रशांत भूषण यांनी व्यक्त केले. ...