व्हॉटसअपच्या माध्यमातून एका विद्यार्थ्यासोबत मैत्री केल्यानंतर त्याला एका युवतीने भेटायला बोलवले. तो भेटायला जाताच कथित युवतीच्या दोन भावांनी त्याचे अपहरण केले. ...
तालुक्यातून निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतला १० लाख रुपये आणि जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतला ४० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही शासकीय पातळीवरून करण्यात आली होती. ...
अॅनालॉग टेरिस्ट्रियल टीव्ही ट्रान्समिशनच्या डीडी नॅशनल चॅनल व प्रादेशिक वाहिनीअंतर्गत आर्वी (चॅनल ११), पुलगाव (चॅनल २७), वर्धा (चॅनल ३१) व भंडारा (चॅनल ११) या दूरदर्शन केंद्राचे प्रसारण लवकरच बंद होणार असून, संबंधित केंद्राची सेवा स्थानिक पातळीवर उप ...
कीटकनाशकांमुळे विविध प्रकारची इजा पोहोचलेले शेतकरी व शेतमजुरांना समाधानकारक भरपाई देण्यावर तीन महिन्यांत धोरणात्मक निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला. ...
आपल्या आयुष्यात काही माणसांची उणीव सतत जाणवत असते. त्या माणसांच्या स्मृतींचा आधारच मग पाठीराख्यासारखा आपल्यासोबत असतो. राम शेवाळकर अशाच सहृदयी आधारांपैकी एक़. ...
शहरात होळी आणि धुळवडीच्या दिवसाच्या बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्तालयाकडून सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस आयुक्तांनी विशेष खबरदारी घेतली आहे. गोंधळ घालणारे व तळीरामांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. ...
इतवारी, रेशीमओळ या विदर्भाच्या मुख्य बाजारपेठेतून गेल्या काही वर्षांपासून धुलिवंदनात लाल आणि हिरव्या रासायनिक रंगाऐवजी विविधरंगी गुलाल आणि हर्बल रंगाची जास्त विक्री होते. यावर्षी रंग आणि गुलालाची दोन कोटींपेक्षा जास्तीची उलाढाल होणार असल्याची माहिती ...