कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कुख्यात बाल्या गावंडे याच्या खुनातील सर्व नऊ आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सुटका केली. ...
शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त इतर शाळाबाह्य काम देणे अयोग्य आहे. जिल्हा परिषद, मनपाच्या शाळांमधील शिक्षकांना देण्यात येणा-या शाळाबाह्य कामाला आमचा विरोधच आहे. मात्र हा प्रकार आमच्या कार्यकाळातच सुरू झाला आहे असे नाही. ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन करण्याचा आरोप करून भर शिकवणी वर्गात काही जणांनी बेदम मारहाण केल्यामुळे अपमानित झालेल्या एका शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता घडलेल्या ...
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. श्रीनिवास वरखेडी यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी यासंदर्भात मंगळवारी घोषणा केली. आश्चर्याची बाब म्हणजे वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी ते विद्यापीठाचे कुलगुरू झाले आह ...
हृदयशस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणाऱ्या ‘स्टेन्ट्स’च्या किमती जरी कमी झाल्या असल्या तरी इतर शुल्कांचे नाव देऊन काही इस्पितळांकडून रुग्णांची लुबाडणूकच सुरू असल्याच्या आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. मात्र या नफेखोरीला राज्य शासनाकडून चाप बसविण्यात ये ...
यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली. वैयक्तिक टीकाटिप्पणी करणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा सामील होते. ...
निसर्गाचा लहरीपणा संत्रा उत्पादनाला मारक ठरत असला तरी तालुक्यातील शेतकरी संत्रा बागेची लागवड करीत अपार मेहनत करून आपली आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच काहीसा प्रयत्न बोरगाव (धुरखेडा) येथील उच्चशिक्षित शेतकरी अरुण घोंगे यांनी चालविला आ ...
‘रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे...’ या नारायण सुर्वे यांच्या कवितेतील ओळी राज्यातील १६० केंद्रीय अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळेतील ३४०० शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तंतोतंत लागू पडतात. पगाराविना हे कर्मचारी काम करीत असून उदरनिर्वाह कसा करावा, असा ...
राज्यभरात खळबळ उडवून देणा-या बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज अचानक सक्रीय होत चार गुन्हे दाखल केले. हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण गरम झाले असतानाच घडलेल्या या आकस्मिक घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले ...