ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
अखेर नव्या वर्षात नागपूर रेल्वेस्थानकावरील आठव्या क्रमांकाच्या होम प्लॅटफार्मचे भाग्य उजळणार आहे. या प्लॅटफार्मवरून १ जानेवारीपासून १६ अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ...
सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीला सात वर्षे कारावास व अन्य शिक्षा सुनावली आहे. ही संतापजनक घटना २०१५ मध्ये गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीत घडली होती. ...
भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणा-या वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ५.४ ...
भरधाव अज्ञात वाहनाने महामार्ग ओलाडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिली. त्यात त्या वाघिणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी ...
मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. यामुळे ‘ब्रेनडेड’ (मेंदू मृत) व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. विशेषत: हे वर्ष नागपूर विभागाच्या अवयवदानाच्या चळवळीसाठी महत्त्वाचे ठरले. गेल् ...
माजी सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सन्मानाने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ध्वजदिन निधी संकलन करण्यात येते. यावर्षी नागपूर विभाग व नागपूर जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजनिधीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक ...
आॅनलाईन लोकमतनरखेड : सततची नापिकी, वाढते कर्जबाजारीपण आणि कर्ज परतफेडीची चिंता याला कंटाळून शेतकऱ्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना नरखेड तालुक्यातील नरखेड -अमरावती रेल्वेमार्गावरील मोवाड रेल्वे फाटकाजवळ गुरुवारी रात्री घडली. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) २० व्हेंटिलेटरसह नेत्ररोग विभागातील उपकरण व इतरही आवश्यक उपकरणांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...
आॅनलाईन लोकमतनागपूर : सरकारी काम म्हणजे महिनाभर थांब, असेच सामान्य नागरिक म्हणतात. ही प्रतिमा मोडित काढण्यासाठी लोकसेवा हमी कायदा करण्यात आला. यामुळे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.कायद्यानंतरही अधिकाऱ्यांची शिरज ...