नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बांधकाम वेगात सुरू असून आता महामेट्रोने लोकल मेट्रो रेल्वे सेवेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सोपविला आहे.हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नागपुरातून वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक, भंडारापर्यंत पॅसेंजर रेल्वेऐवजी रेल्वे ...
सहारा वाळवंट...सलग सात दिवस...२५० किलोमीटरची सर्वात कठीण मॅराथॉन...५० ते ५५ अंशावर तापमान...निर्मनुष्य ठिकाण...साप, विंचू आणि वाळूच्या वादळाचा धोका...भारताचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व... नागपुरातील अतुलकुमार चौकसे याचा सहभाग...गेल्या सहा महिन्यांपासून ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन शासन गंभीर नसल्याने व ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाच्या विरोधात सोमवार २ एप्रिल रोजी निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ आंदोलन करून लक्ष वेधणार आहे. याला ‘इ ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सफाई व्यवस्थेला घेऊन नाराज असलेल्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, विविध कारणांमुळे सफाई व्यवस्थेत ...
कामठी मार्गावरील वेलकम बारमध्ये गुरुवारी उशिरा रात्री परिमंडळ पाचच्या उपायुक्तांच्या पथकाने छापा घालून डान्सबार उजेडात आणला. येथे चार बार डान्सर्स अर्धनग्न अवस्थेत डान्स करीत होत्या तर, ११ ग्राहक त्यांच्यावर नोटा उधळत होते. पोलिसांनी व्यवस्थापकासह १२ ...
नागपूरच नव्हे तर मध्यभारतातील रुग्णांसाठी बहुप्रतिक्षीत असलेले ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या बांधकामाला मंजुरी मिळाली असलीतरी निधी न मिळाल्याने ते रखडत चालले आहे, परंतु या इन्स्टिट्यूटसाठी सर्वात महत्त्वाचे असलेले ‘लिनियर एक्सलेटर’च्या खरेदीला प्रशासकीय ...
वडील आणि मुलगा, दोन पिढ्या आणि दोन भिन्न विचार. यातून होणारी मानसिक कुचंबणा, बदलणारे नात्यांचे संदर्भ आणि त्या नात्यांमधील भावनांची हळवी गुंफण याचे सुंदर सादरीकरण गोष्ट घराकडील या नाटकात प्रेक्षकांनी अनुभवले. ...
१९६० नंतर महाराष्ट्रात जे वैचारिक वादळ उठले त्यात वादळाचे वंशज डॉ. गंगाधर पानतावणे यांची महत्त्वाची भूमिका होती. या वादळाने घराघरातील प्रतिभावंतांना जागे केले. पानतावणे यांच्या जाण्याने मराठी साहित्य चळवळीचा आधारस्तंभ कोसळला आहे, अशी संवेदना डॉ. मधुक ...
केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने युवकांना लाखो नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात युवकांची दिशाभूल केली. नोकऱ्या न मिळाल्यामुळे सुशिक्षित युवक बेरोजगार होऊन भटकत आहे. युवकांना ‘एप्रिल फूल’ बनविणाऱ्या सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस, एनएसयु ...
मार्च महिना संपत आलाय आणि ग्रामीण भागात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. काही भागात पाणी टंचाई बरोबरच दूषित पाण्याचा पुरवठाही होत आहे. खुद्द प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतीला दूषित पाण्यासाठी पिवळे कार्ड दिले आहे. या ग्रा.पं ...