मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांना ‘ब्रेन स्ट्रोक’मुळे (अर्धंगवायू) ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील उपचारानंतर १० जानेवारीला नागपुरातील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात आणण्यात आले. सध्या ...
न्यायमूर्ती ब्रजगोपाल लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे करण्यात आलेल्या शवविच्छेदन व फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे, अशी माहिती नागपूर ...
महावितरणच्या प्रादेशिकस्तरावरील आंतरपरिमंडळीय नाट्यस्पर्धेच्या अखेरच्या दिवशी नागपूर परिमंडळातर्फे ‘ते दोन दिवस’ तर गोंदिया परिमंडळातर्फे ‘वादळ वेणा’ हे दोन नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. दमदार अभिनय आणि प्रभावी दिग्दर्शनामुळे या दोन्ही नाट्यप्रयोगांन ...
विकासाच्या नावावर देशाचे वाटोळे करण्याचे प्रकार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर जवाहरलाल नेहरू यांच्या बिनकामाच्या योजनाच स्वत:च्या नावावर राबवत आहे. त्यांची व त्यांच्यासारख्या जगभरातील नेत्यांची विकासाची भाषा ही विनाशाकडे नेणारी आहे, असे मत ...
वैश्विकस्तरावर शेतकऱ्यांना वैभवसंपन्न बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पीक विम्याबरोबर शेतकऱ्यांना ‘हवामान विम्या’ची सुविधा येणाऱ्या काळात देण्याचा मानस आहे. या पद्धतीने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळून आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीयदृष्ट्या स्वत:चा पर्य ...
प्रभाग क्रमांक १७ मधील भाजपाचे नगरसेवक विजय चुटेले यांनी जनसंपर्क कार्यालय चालविण्यासाठी दरमहा १५ हजार अथवा कार्यालयासाठी एक सफाई कर्मचारी उपलब्ध करण्यास सांगितले होते. त्यांची ही मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी विरोधात खोटी तक्रार केल्याचा आरोप आरोग् ...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम तयार करण्यात आले. या नियमांवर बोट ठेवून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गेल्या नऊ महिन्यात केलेल्या विशेष तपासणीत ११८ अवैध वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आ ...
कोरेगाव भीमाच्या दंगलीस कारणीभूत असलेले संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर जामिनपात्र गुन्हे दाखल झाल्यानंतरही त्यांना अटक होत नाही. पाकिस्तान सरकार हाफीज सईदला जसे संरक्षण देत आहे, तसेच संरक्षण राज्यात भिडे व एकबोटे यांना मिळत आहे, असा आरोप भारिप ...
राज्यातील कुठल्याही शासकीय विभागातील पदे रिक्त राहणार नाही, असा दावा राज्य सरकारतर्फे करण्यात आला आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. पद भरण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) शासकीय विभागांकडून रिक्त पदे भरण्याची मागण ...