नागपूर रेल्वेस्थानकावर मागील सहा महिन्यांपासून बॅटरी कारची सेवा ठप्प झाल्यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना मोठा त्रास होत होता. परंतु गुरुवारपासून बॅटरी कारची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ...
बँकिंग क्षेत्राने अलीकडच्या काळात बरेच बदल केले आहेत आणि मोठ्या कर्जदारांच्या सततच्या थकबाकीमुळे बँका कठीण अवस्थेतून जात आहेत. अनेक बँकांमधील आर्थिक घोटाळे उघडकीस आले आहेत. बँकांची विश्वासार्हता वाढविण्यात आणि बँकिंग घोटाळे उघडकीस आणण्यात सीए तांत्रि ...
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या औषधालयासमोर रुग्णांची रांग दिवसेंदिवस लांबतच चालली असताना अल्पदरात औषधे उपलब्ध करून देण्याच्या अटीवर रुग्णालयात सुरू झालेल्या ‘जागृत मेडिकल स्टोअर्स’ला आठ वर्षे होऊनही हवा तसा प्रतिसाद नाही, यातच सोमवारपासून केंद्र शासनाच ...
‘स्वच्छ भारत’ मोहीम देशभरात राबविण्यात येत असताना ‘सीएसआयआर-नीरी’नेदेखील पुढाकार घेतला आहे. तलावांवर तरंगणारा कचरा व विविध वस्तूंचे अवशेष ही पर्यावरण संवर्धनासाठी डोकेदुखीच बनली आहे. हा कचरा काढायला अनेकदा द्राविडी प्राणायमदेखील करावा लागतो. हीच बाब ...
मरारटोलीतील बहुचर्चित बग्गा बाबा हत्याकांडातील मुख्य आरोपी प्रणय हरिदास कावरे (वय १९) याच्यावर प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी सशस्त्र हल्ला चढवून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दिवसाढवळ्या वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प् ...
विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याचे कारण देत जेट एअरवेजच्या विमानात दोन तास बसवून खाली उतरविलेल्या २०० प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला. विमान कंपनीने सत्यस्थिती न सांगितल्यामुळे प्रवाशांना आलेला अनुभव अत्यंत वेदनादायी होता, अशी प्रतिक्रिया तुषार मंडल ...
दोन काळविटांची शिकार केल्याप्रकरणात सलमान खानला जी शिक्षा झाली आहे, त्यात परिस्थितीजन्य पुराव्यांचे मोठे योगदान आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रत्यक्षदर्शींची साक्ष होती व त्यांनी एकट्या सलमानलाच शिकार करताना पाहिले होते. या साक ...
गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकल्याचा मृतदेह पोत्यात मिळाला. वंश ओमप्रकाश यादव (वय ८ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. तो प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामला जुना वस्तीत राहत होता. क्षुल्लक कारणावरून वंशचे त्याच्या अल्पवयीन मावसभावान ...
दहाव्या वर्गाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी राज्यभरात शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. परंतु या प्रशिक्षणासाठी लादण्यात आलेल्या अटीमुळे शिक्षकच उपलब्ध होत नसल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. त्याचबरोबर प्रशिक्षणात काही त्रुटी सुद्धा संघटनांनी काढल ...
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी बौद्ध समाजातर्फे अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात सुलेखा कुंभारे यांनीही अनेक आंदोलने केली आहेत. आता त्या स्वत: राष्ट्रीय अल ...