नागपूरच नव्हे तर मध्यभारतातील रुग्णांसाठी बहुप्रतिक्षित असलेले ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या बांधकामाला मंजुरी मिळाली असली तरी निधी न मिळाल्याने रखडत चालले आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने ‘स्पेशल टास्क फोर्स’ची ...
शहराच्या चारही बाजूला सुरू असलेल्या बांधकामादरम्यान नागरिकांना सुरक्षा पुरविण्यासाठी महामेट्रोतर्फे सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यापूर्वीही मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यास महत्त्वाची ...
रोस्टर अद्ययावत नसल्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रखडणार आहे. त्यामुळे ३,००० शिक्षक प्रभावित होणार आहेत. यासंदर्भात २०१५ पासून पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे तीन हजारावर शिक्षक स्वजिल्ह्यात बदलीपासून मुकणार आहेत. यासंदर्भात रा ...
पवनीच्या मुलांनी वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर करून पर्यावरणपूरक पेन तयार केला आहे. या संशोधनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. सध्या हा पेन देशातील २२ राज्यात वापरला जात आहे. ...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम आहेत, असे असतानाही अवैध वाहनांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. वाहतूक शाखा नागपूर ग्रामीणने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला घेऊन गेल्या सहा दिवसात तपासणी मोहीम हाती ...
शहरात सलग तीन दिवसापासून पावसाची हजेरी लागत आहे. मंगळवारी सायंकाळी किमान अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले होते. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्यांना पावसाने गारवा दिला. मंगळवारी हवामान खात्याने ३८.४ डिग्री सेल्सिअस एवढ्या कमाल ताप ...
डॉ. आंबेडकर यांनी ‘स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया’मधून शेतकऱ्यांसमोर येणाऱया समस्या अधोरेखित करून त्यावरील उपाय सुचविले होते. डॉ. भाऊसाहेब देशमुखांनी शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही महापुरुषांचे शेतीविषयक आणि एकूणच ...
वाहतुकीला प्रतिबंध असताना दोन आरोपींनी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या बनावट हस्ताक्षराचा परवाना तयार करून त्याआधारे टिप्परची वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर कळमना पोलीस ठाण्यात आरोपी संतोष जयराम जिपके (वय ४३, रा. नागार् ...
प्रादेशिक परिवहन कार्यालय, (आरटीओ) नागपूर ग्रामीण विभागांतर्गत एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या वर्षात ५७१९५ नव्या वाहनांची भर पडली आहे. यात सर्वाधिक दुचाकी असून त्यांची संख्या ४५६७२ आहे. नागूपर विभागात वाहनांची एकूण संख्या ४ लाख ६३ हजार ५५६ वर पोहचली आह ...