इंदिरा गांधी शासकीय आरोग्य महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) स्नातक व स्नातकोत्तर जागांवर असलेले संकट शिर्डीच्या साईबाबांनी दूर केले आहे. मेयोतील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या पुढाकाराने श्री शिर्डी साईबाबा संस्थानने मेयोमध्ये लागणारी विविध ...
उन्हाळा आला की थंडपेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने सजू लागतात. मात्र, शीतपेये अथवा बर्फाचा गोळा घेताना त्यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबाबत शंका कुणालाच येत नाही. उन्हाची उष्णता शमविण्यासाठी बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्यांजवळ लहान मोठ्यांची गर् ...
कस्तुरबा या गांधीजींची सावली होत्या हे खरे आहे; पण म्हणून कस्तुरबांचे कार्य नजरेआड करता येणार नाही. त्या स्वयंप्रेरित होत्या. आपल्या कृतीतून त्यांनी समाजाला समर्पणाचा संदेश दिला, असे प्रतिपादन माजी कुलगुरू प्रा. हरिभाऊ केदार यांनी केले. ...
सामाजिक परिवर्तनाचे क्रांतिसूर्य व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून सेवाव्रत स्वीकारणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीआई यांच्या अजोड कार्याने देशात सामाजिक क्रांतीची बिजे रोवली. त्यांना देशाचा सर्वोच्च स ...
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली. ...
चंद्र्रपूर जिल्ह्यातील महाजेनको अंतर्गत येणाऱ्या वीज निर्मिती प्रकल्पास इराई धरणाचे पाणी वापरले जाते, या धरणात पाणी मुबलक असावे, यासाठी या धरणाचे संवर्धन केले जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली. ...
विदर्भातील हजारो तरुणांना रोजगार पुरविण्याचे सामर्थ्य असलेल्या नागपूरच्या मिहानमध्ये आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग कसे आणता येतील याचा प्रयत्न उच्च स्तरावरून सुरू झाला असून, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्यावतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील ज्या १९२ गावात ८० टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा गावात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. ...
संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथील मातंगपुरा वस्तीची जागा तेथील नागरिकांना रिकामी करावीच लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी त्यांना पूर्ण दिलासा देण्यास नकार दिला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी एका प्रकरणात प्रश्नांची योग्य उत्तरे न मिळाल्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे संचालक व जिल्हाधिकारी यांना वैयक्तिकरीत्या प्रत्येकी एक रुपयांचा दंड ठोठावला. ...