भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम म्हणायचे, मोठी स्वप्न पहा. त्यातून भरारी घेण्याची शक्ती मिळते. त्यांच्या आदर्शातून तिने आयुष्यात मोठे होण्याची स्वप्ने पाहिली अन् करिअरची पहिली पायरी मानण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत यशदेखील मिळविले. ...
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन प्रेयसीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या एका तरुणाला तसेच त्याला सदनिका उपलब्ध करून देणाऱ्या त्याच्या मित्राला नंदनवन पोलिसांनी अटक केली. या दोघांवर बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन सामान्य जनतेला येणाऱ्या अडचणी तसेच प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या संवाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक शाळांमध्ये ‘सेलिब्रेशन’चे वातावरण होते. परीक्षेच्या निकालात कला, क्रीडा यासाठी देण्यात आलेल्या अतिरिक्त गुणांमुळे विद्यार्थ्यांवर अक्षरश: गुणांचा वर्षाव झ ...
एका निराधार आणि गरीब इसमाच्या डोक्यात फटका मारून अज्ञात आरोपीने त्याची हत्या केली. दिलीप राजाराम इंगळे (वय ५८) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर रामबाग परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. ...
आयुष्यात विद्यार्थी जीवन सर्वात महत्त्वपूर्ण आहे. जीवनाला खरं वळण याच काळात मिळते. महाराष्ट्रातील नामवंत शैक्षणिक संस्था एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय निवडीचे पर्याय याच प्रदर्शनात विद्यार्थ्यांना मिळणार आहे. संस्थांनीही विद ...
राष्ट्रीय स्वयंंसेवक संघाच्या तृतीय शिक्षा वर्गाच्या समारोपासाठी नागपुरात आलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शुक्रवारी दिल्लीला परतले. दुपारी १ वाजता इंडिगो विमानाने ते दिल्लीसाठी रवाना झाले. प्रणवदांचा व्यासंग विमान प्रवासातही दिसून आला. प्रणवदांनी ...
वेतनवाढीवर नाराज असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुन्हा संप पुकारल्यामुळे एसटी बसेसची चाके थांबली आहेत. नागपूर विभागातील ७० टक्के फेऱ्या संपामुळे रद्द करण्याची पाळी प्रशासनावर आली. दरम्यान संपामुळे नागपूर विभागाचे ३५ लाखाचे नुकस ...
दहावीचा निकाल लागला आणि तिलाही आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. घरी अठराविश्वे दारिद्र्य सहन करताना जेमतेम टक्क्याने उत्तीर्ण झालेल्या तिच्यासाठी हे यशही मोठे होते. शेजाऱ्यांकडून उधार पैसे घेऊन तिने पेढे घेतले आणि वस्तीत आनंदाने वाटलेही. पण तिचा हा आ ...
येणाऱ्या काळात राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका नवीन कायद्यानुसारच होणार आहेत. नवीन कायद्यामध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची नि ...