लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र नाभिक समाज राज्य शासनाकडे सन १९७९ पासून आरक्षणाची मागणी करीत आहे. या संदर्भात पाच वर्षांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर तब्बल दोन लाख नाभिक बांधवांनी आंदोलन केले होते. यासोबतच राजस्थान आणि मध्य प्रदेशाप्रमाणेच मह ...
प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आता ५८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. ३२ लाख रुपये खर्चून लावण्यात आलेल्या या कॅमेऱ्यांमुळे रुग्ण पळून जाण्याच्या घटनेला काही प्रमाणात प्रतिबंध बसण्याची ...
राज्य शासनाने महाराष्ट्र रिजनल अॅण्ड टाऊन प्लानिंग कायदा-१९६६ नुसार एक परिपत्रक काढून महामेट्रो नागपूरला स्पेशल प्लानिंग अॅथोरिटीचा दर्जा दिला आहे. ...
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतील जिल्हा वाहतूक पोलिसांची वर्षभरातील कामगिरी ही दमदार राहिलेली आहे. अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सिट, विना हेल्मेट अशा केसेससह राँग साईड आणि मोटर वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात चालविलेली मोहीम आणि कारवाईच ...
नागनदी विकास प्रकल्पात समावेश असलेले नदी काठावरील सौंदर्यीकरण, पाण्याचे शुद्धीकरण व जमीन अधिग्रहण याबाबतचा प्राथमिक आराखडा सप्टेबर २०१८ पर्यंत महापालिकेला सादर करण्याची सूचना आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केली. ‘नाग रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट’ प्रकल्पांतर ...
लहान मुलांना वाहतुकीचे नियम समजावे, त्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता महापालिकेने धरमपेठ येथे चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कची निर्मिती केली आहे. त्यादृष्टीने येथील रचना तयार करण्यात आली आहे. चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क हे ट्रॅफिक पार्कच ...
धानाच्या एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी अ.भा. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज, बुधवारी नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी येत आहेत. तेथे ते 'चौपाल पे चर्चा' करून शेतकऱ्यां ...
शिक्षेविरुद्धचे अपील प्रलंबित असताना बंदिवानाला संचित रजा नाकारण्याविषयीचा वादग्रस्त नियम राज्य सरकारने रद्द केला असून त्यासंदर्भात १६ एप्रिल २०१८ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही माहिती सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात ...
गेल्या काही वर्षापासून मोक्षधाम घाट येथील नागनदीवरील पुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या कामामुळे या मार्गावरील रहदारी विस्कळीत झाली असल्याने पुलाचे काम पूर्ण करून जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करा, असे निर्देश महापालिकेचे आयुक्त वीरेंद ...
परिवहन विभागाने मे २०१३ पासून फॅन्सी नंबरच्या शुल्कात तीनपट वाढ केल्याने वाहनांवर आकर्षक (फॅन्सी) नंबर असण्याची क्रेझ उतरली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये वाहनाच्या १९ सिरीज संपल्या, मात्र चारचाकी वाहनांमध्ये च ...