विदर्भातील कृषी अनुशेषाविषयीच्या प्रकरणामध्ये उत्तर सादर करण्यास दीड वर्षे विलंब झाल्यामुळे कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार व जलसंपदा विभागाचे सचिव इकबालसिंग चहल यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची बिनशर्त माफी मागितली ...
मेळघाट व्याघ्र अभयारण्यातून जाणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वे लाईनविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वनसंपदा व वन्यजीवांची सुरक्षा लक्षात घेता या लाईनचा मार्ग बदलविण्यात यावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ...
लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे केंद्र व राज्य सरकारला आदेश देण्यात यावेत, अशी विनंती केली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय ...
ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्यात ‘व्हीआयपी’च्या नावाखाली नियमापेक्षा जास्त पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे. वन्य जीवनावर त्याचा वाईट परिणाम पडत आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी वन विभागाला कडक शब्दांत खडसावून ‘व्हीआयप ...
नागपूर महापालिका वॉरंटी कालावधीतही एलईडी पथदिव्यांच्या दुरुस्ती व देखभालीवर वर्षाला २२ ते २३ कोटींचा खर्च करणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...
सरकार एकीकडे दिव्यांगांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे तर दुसरीकडे शाळेचे भाडे शासन देऊ न शकल्याने दिव्यांग गटातील मनस्क विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत आहेत. ...
नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३० जूनला पहिल्यांदाच दोन हजार शेळ्या-मेंढ्या आखाती देशांमध्ये निर्यात केल्या जाणार असल्याची माहिती खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिली. ...
पोलीस चोराला मुद्देमालासह काही तासातच पकडू शकतात. हे ज्या दिवशी घडेल, तेव्हाच स्मार्ट सिटीचे पोलीस स्मार्ट झाले, असे म्हणता येईल आणि गुन्ह्याचा आलेख कमी होईल, असा सूर मंगळवारी ‘लोकमत व्यासपीठ’ चर्चासत्रात सराफा व्यावसायिकांनी काढला. ...