नागपूरसह विदर्भातील प्राचीन मंदिरे हा सुद्धा या भूमीला लाभलेला अमूल्य वारसा आहे. या मंदिरांचे योग्य पद्धतीने जतन आणि संवर्धन झाल्यास मंदिर पर्यटनाचे हब होण्याची क्षमता या क्षेत्रात आहे. ...
आदिवासी विद्यार्थ्यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत टक्का वाढविण्यासाठी आदिवासी विकास विभाग व विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने आठ महिन्याचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. ...
अस्पृश्यता हा भारताला लागलेला कलंक आहेच. परंतु स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही भारतात ना अस्पृश्यता पूर्णपणे संपली आहे ना विषमता. आजही अनेक प्रकारची विषमता देशात पाळली जाते. ...
विज्ञानाची जशी प्रगती होत गेली तसा माणूस आधुनिक व गतिमान होत गेला. त्यामुळे त्याची ऐहिक सुखाची लालसा वाढत गेली. तो शारीरिक कष्टापासून व अध्यात्मापासून दूर होत गेला. ...
गाणपत्य संप्रदायाला अलीकडच्या काळात तात्विक अधिष्ठान देण्याचे कार्य श्री गणेश योगिंद्राचार्य यांनी केले तर भक्तिमार्गाची बाग श्री अंकुशधारी महाराजांनी फुलवली. ...
रविवारी होणाऱ्या गणरायाच्या निरोपासाठी शहर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. अधिकाऱ्यांसह तब्बल दोन हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोडेक्ट असलेली ग्रीन बस मनपा अधिकाऱ्यांच्या लालफितशाहीत अडकल्याने गेल्या दीड महिन्यापासून बसचे संचालन बंद झाले आहे. त्यानंतर आता शहरात धावणाऱ्या आपली बससेवेतील ३२० बसचे चाकेही शनिवारी थांबणार आहे. ...
घरात गॅस सिलेंडर असल्यामुळे गरिबांना देण्यात येणारे रॉकेल बंद केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गांधीगिरी करीत अन्नधान्य वितरण अधिकारी यांना मोदक, मिठाई, शाल, श्रीफळ देऊन गांधीगिरी करण्यात आली. ...
शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरल्यामुळे सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूूट आॅफ मास कम्युनिकेशनच्या १५६ विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला द ...