पोलीस आणि सुरक्षा दल हे निवडणुकीत हिंसक घटना घडविण्याची नक्षलवाद्यांची योजना कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. नक्षलवलाद्यांच्या योजनेवर पाणी फेरण्यासाठी निवडणुकी दरम्यान राज्यातील नक्षलप्रभावित सीमा सील केल्या जातील. यादरम्यान नक्षलवाद्यां ...
मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका बंटी-बबलीने बेरोजगार युवकांना कोट्यवधीचा चुना लावला. प्रकरण उघडकीस येताच हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी दाम्पत्यास अटक केली. ...
साधारणत: परीक्षा झाल्यानंतरच विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करण्यात येतात व विद्यार्थी अनुत्तीर्ण आहे की उत्तीर्ण, याचे चित्र स्पष्ट होते. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एक अनोखाच प्रताप केला आहे. वर्ध्यातील एका ‘फार्मसी’ महाविद्याल ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यापुढे एकही विदेशी विद्यार्थी अध्ययनासाठी येणार नाही असे स्वप्नच जणू प्रशासनाला पडले आहे. म्हणूनच की काय विदेशी विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आलेल्या ‘नेल्सन मंडेला’ विदेशी विद्यार्थी वसतिगृहाचे नावच बदलविण् ...
जरीपटक्यातील एका गारमेंट व्यापाऱ्याचा अमरावतीच्या चांदूर बाजार रेल्वे ट्रॅक येथे संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बुधवारी पहाटे रेल्वे ट्रॅकजवळ आढळून आला. अमरावती पोलीस तपास करीत आहेत. ...
शिक्षकांकडून शाळेतील विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन होत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी तक्रारपेटीत केली होती. विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारी शाळा प्रशासनाने जि.प.चे सीईओ संजय यादव यांच्याकडे केल्या आहेत. सीईओंनी याची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे ...
महापालिकेत मागील काही वर्षांत कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. परिणामी जवळपास चार हजार पदे रिक्त आहेत. कार्यालयीन कामकाजासाठी कंत्राटी क र्मचाऱ्यांना ठेवण्यात आले आहे. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने गेल्या दोन महिन्यापासून त्यांना वेत ...
डीआयजी मनीष कुमार सिन्हा हे आता सीबीआय नागपूर शाखेचे प्रमुख असतील. बुधवारी दिल्ली येथील सीबीआयच्या मुख्यालयात झालेल्या बदल्यांतर्गत सिन्हा यांची नागपूरला बदली करण्यात आली. त्यांची बदली जनहितार्थ करण्यात आल्याचा उल्लेख करीत तातडीने त्यावर अमल करण्याचे ...
विमान प्रवासात एका महिलेला अस्थमाचा अटॅक आल्याने बुधवारी सकाळी इंडिगो विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारानंतर ही महिला सायंकाळी इंडिगोच्या विमानाने हैदराबादकडे रवाना झाली. ...
भाजपा सरकारने राज्यातील १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले. सरकारने जाहीर केलेली दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा ही शेतकऱ्यांची फसवेगिरी असून, सरकारने दुष्काळसदृश नाही तर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत् ...