लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहराच्या अगदी जवळ असलेल्या वर्धा रोडवरील सहारा सिटीच्या जवळपास वाघ फिरत असल्याचे सांगितले जाते. स्थानिक नागरिकही वाघ फिरताना दिसत असल्याचे सांगताहेत; काही नागरिकांनी तर वाघासोबत तिचे छावेही असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ती वाघिण असावी, असा संशय व् ...
मिलिटरी इंटेलिजन्सच्या ‘चर्चित आॅपरेशन’ची माहिती गणेशपेठ पोलिसांना कळवून नागपूरसह देशभरातील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडवून देणा-या व्यक्तीकडे नागपूर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर, कांगडा (हिमाचल प्रदेश) आणि भद्रावती (जि. चंद्रप ...
संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून, कापूस आणि सोयाबीन पिकावरही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी अडचणीत असताना शासनाने केवळ तीनच तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. दुष्काळाची गंभीरता लक्षात घेता संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, या ...
भोसले राजवटीत बांधण्यात आलेला सक्करदरा तलाव हा नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा आहे. परंतु तलावाची साफसफाई होत नसल्याने तलावात गाळ व कचरा साचला आहे. कचरा, शेवाळ व झाडांमुळे तलावातील पाणी हिरव्या रंगाचे झाले आहे. डागडुजी होत नसल्याने तलावाच्या पायऱ्या खचत ...
पावनखिंडीत शत्रूवर विजय प्राप्त करून ‘न भुतो न भविष्यति’ पराक्रम गाजविणारे बाजीप्रभू देशपांडे यांचे नाव इतिहासात अमर झाले आहे. वीरश्रीने संचारलेला त्यांचा पुतळा रामनगर चौकात लावण्यात आला असून चौकाला त्यांचे नावदेखील देण्यात आले आहे. मात्र प्रशासनाला ...
केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांच्या निधनानंतर संघ वर्तुळातदेखील शोककळा पसरली. अनंत कुमार यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अनंत कुमार यांनी आपले आयुष्य समाजाला समर्पित केले होते. लोकप ...
१९५५ साली तयार झालेला वन्यजीव संरक्षण कायदा शेतकरीविरोधी असून तो बदलण्यात यावा. तसेच राज्य शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. याविरोधात ‘लढा शेतकरी हक्काचा’ व महाराष्ट्र सुकाणू समितीच्या माध्यमातून हिवा ...
नोटाबंदीबाबत काँग्रेसने आक्रमक धोरण अवलंबिले आहे. नोटाबंदीच्या निर्णयास दोन वर्षे झाल्यानिमित्त गेल्या ८ तारखेपासून शहरात काँग्रेसच्या विविध आघाड्यांतर्फे आंदोलने केली जात आहे. या अंतर्गत सोमवारी नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीतर्फे संविधान चौकात ...
केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपा-सेनेच्या सरकारने जनतेसाठी सकारात्मक ठरतील असे कोणतेच धोरणात्मक निर्णय घेतले नाही. विकासाची केवळ आश्वासने देणारे सरकार आता मंदिर व स्मारकांकडे वळले आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, लहानमोठे उद्योजक व ...
प्रतापनगरातील रवींद्रनगरात(परसोडी)राहणाऱ्या एका कंत्राटदाराच्या घरातून चोरट्याने साडेचार लाखांची रोकड आणि सोन्याची अंगठी चोरून नेली. रविवारी सकाळी ही धाडसी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. ...