उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी आदित्यनाथ शुक्रवारी प्रथमच नागपुरात आले होते. राममंदिराचा मुद्दा तापला असताना प्रथमच संघभूमीत येणारे योगी संघ मुख्यालयात जातील, असे कयास वर्तविण्यात येत होते. मात्र त्यांनी संघस्थानाला भेट देण्याचे टाळलेच. ...
चंद्रपूरच्या पिंपळगाव या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला बालपणापासूनच नाटकांची प्रचंड आवड होती. कोणत्याही गावी होणारे नाटक पाहण्यासाठी कोस-दोन कोस पायी चालणारा हा मुलगा पुढे महाराष्ट्राच्या सर्वोच्च नाट्य सोहळ्याच्या अध्यक्ष पदावर निवड ...
आयडीबीआयच्या पावणेदोन कोटींच्या पीक कर्ज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या पोलिसांना पुन्हा एक घोटाळा हाती लागला आहे. त्यानुसार, आरोपींनी भुश्याची पोती दाखवून ते तांदूळ आहे, अशी बतावणी करत अडीच कोटींचे कर्ज उचलले. त्यामुळे आता या कर्ज घोटाळ्याची रक्कम ४ कोटी ...
गोष्ट फुलांची केली आणि गुलाबाचा उल्लेख होणार नाही तर नवलचं. गुलाब पुष्पाचे लोभसवाणे रूप कुणालाही आकर्षित करणारे. म्हणून सौंदर्यवतीच्या सौंदर्यालाही गुलाबाची उपमा आणि राजबिंड्या राजाच्या रुबाबदार रूपालाही गुलाबाच लेणं. तर या पुष्पराजाचा विषय निघण्यासा ...
इंडियन रोड काँग्रेसच्या तांत्रिक प्रदर्शनात रस्ते बांधणासंदर्भातील नवनवीन संशोधन पहायला मिळतात. असेच एक संशाधन म्हणजे ‘आर्क ब्रिज’च्या स्टॉलला भेट दिल्यावर समजून येते. इंग्रजांच्या काळातील ‘आर्क ब्रिज’हे मुख्य आकर्षण होते. परंतु नंतर तसे पूल बनणे बंद ...
नागपुरात १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी तिसरे राज्यस्तरीय अंध व अपंगांचे समाजोत्थान साहित्य व कला संमेलन पार पडले. संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक अनंत विष्णू ढोले यांची निवड करण्यात आली होती. दोन दिवसीय या संमेलनात अपंगाचे साहित्य, त्यांच्या कला यांचे सादर ...
‘अॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह कृषी विकास व तंत्रज्ञान यांच्यावर भाष्य करतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्यांनी राजकीय स्वरूपाच्या भाषणावरच जास्त भर दिला. स्वातंत्र्यानंतर आपल ...
आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवायचे असेल तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांमध्ये योग्य ‘व्हिजन’ तयार व्हावे यासाठी प्रय ...
भारत सध्या विकासप्रक्रियेत प्रचंड वेगाने प्रगती करत असून, देशात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत आहे. या विकासप्रक्रियेत विदेशी गुंतवणूकदारांना सहभागी होण्यास सांगून विदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा जगातील सर्वोत्कृष्ट महामार्ग बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान या महामार्गासाठी वापरले जात आहे. या महामार्गाने २२ नोडस्च्या माध्यमातून २४ जिल्हे जेएनपीटीशी जोडण्यात येतील, अशी माहिती मुख्यमं ...