लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामासाठी रेल्वेस्थानकावर आलेला विद्यार्थी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यातील वाद वाढल्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्याने कायदा हातात घेऊन ... ...
दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून काश्मिरात निरपराध लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राईकचा धाडसी निर्णय घेतला. शूर सैनिकांनी आपला जीव धोक्यात घालून ही मोहीम फत्ते केली. यामुळे भारतीयाची मान स्वाभिमानाने ताठ झाल्या ...
आपल्या त्वचेचा रंग कायम तोच राहात नाही. हा रंग दररोज नव्याने तयार होत असतो. पहिला रंग निघूनही जात असतो. रंग तयार करणाऱ्या पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ किंवा ‘मेलॅनोसाईट’ (रंगपेशी) म्हणतात. या पेशी शरीरातील काही अंतर्गत कारणांमुळे नष्ट झाल्या तर त्वचेचा रं ...
‘पेम्फिगस’ हा दुर्लभ त्वचा विकारांचा एक समूह आहे. जो तोंडाच्या आतपासून ते गुप्तांगसारखी त्वचा व संपूर्ण शरीरावर होतो. हा वेदनादायी व दिसायला भयानक असतो. कुठल्याही वयात हा आजार होत असलातरी मध्यम वयात हा सर्वाधिक दिसून येतो. पूर्वी या आजाराच्या रुग्णां ...
अनियंत्रित कार दुभाजकावर धडकून उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालकाचा अंत झाला. शुक्रवारी मध्यरात्री जरीपटक्यात हा भीषण अपघात घडला. विशाल कन्हैयालाल मनवानी (वय ३८) असे मृताचे नाव आहे. ते जरीपटक्यात राहत होते. ...
स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यास आलेल्या महिला-मुलींसोबत फोटो काढून नंतर त्या फोटोच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपी शिक्षकाविरुद्ध धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राहुल भुसारी असे त्याचे नाव आहे. ...
विदर्भात बांबू उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांबूच्या शेतीकडे आकर्षित करून त्यांची आर्थिक प्रगती साधण्याच्या दृष्टिकोनातून अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात बांबूवर आधारीत उत्पादनाचा स्टॉल महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाकडून लाव ...
बियाणे खरेदी करा, शेतात पेरा, पिकांना पाणी द्या, ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर उत्पादन चांगले येईल याची गॅरंटी नसते. पण शेतातील पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी ‘मधुमक्षिका पेटी’ यावर रामबाण उपाय ठरत आहे. मधुमक्षिका पेटीमुळे शेतातील उत्पादन वाढण्याबरोबरच, वि ...
अयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी, यासाठी देशभरात वातावरणनिर्मिती सुरू आहे. रविवारी अयोध्येप्रमाणे नागपुरात संघ परिवारातर्फे हुंकार करण्यात येणार आहे. क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षणमहाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या सभेला संत तसेच ...
साहित्य ही निरंतर निर्माण होणारी प्रक्रिया आहे. समाजात सातत्याने साहित्याचे सृजन होत असते. या सृजनाची निर्मिती करणारे लेखक, कवी, कथाकारांची लोक उपेक्षा करतात, मात्र ते चिरकाळ टिकणारे असते. अशा नवोदितांचे साहित्य चांगले की वाईट याची चिकित्सा होणे, त्य ...