शासन निर्णयानुसार नागपूर शहरातील ५० हजार झोपडपट्टीधारांना पट्टे वाटप केले जाणार आहे. यासोबतच मालकी हक्काच्या पट्ट्यांची रजिस्ट्री करून दिली जाणार आहे. परंतु १० डिसेंबरपर्यंत जेमतेम २७२ झोपडपट्टीधारकांना मालकी पट्ट्याची रजिस्ट्री करून देण्यात आली आहे. ...
स्मशानघाटावर सुरू झालेल्या क्षुल्लक वादातून दोन कुटुंबाने एकमेकांवर हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री हुडकेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत घडली. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
सेवानिवृत्त महिला प्राचार्याची २४ लाखाने फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील एक सदस्य पोलिसांच्या हाती लागला. सायबर सेलने दिल्लीतील मंडोली गावात धाड टाकून २२ वर्षीय सनवर खान नफीज खान याला अटक केली आहे. अनेक दिवसानंतर दिल्लीतील कुण ...
इतवारीतील नेहरूनगर पुतळ्याजवळ थापड मारण्याचे कारण विचारल्यामुळे संतापलेल्या गुन्हेगारांनी चाकू घेऊन दहशत पसरविली. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली. यामुळे काही वेळ व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. ...
भंडारा येथील ११ महिन्याच्या चिमुकलीला गोवर-रुबेलाची लस दिल्यानंतर दोन दिवसातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाला आरोग्य विभागाने अद्यापही गंभीरपणे घेतले नाही, परंतु मेडिकल प्रशासन याच्या मुळापर्यंत जाऊ इच्छिते. त्यानुसार गुरुवारी पुनरावलोकन समिती स्थापन ...
नागपूर शहरातील नागनदीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी नदी पुनरुज्जीवनासाठी फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी(एएफडी)ने पुढाकार घेतला आहे. एएफडी फ्रान्सचे गॉटीएर कोहलेर, एएफडी दिल्लीच्या व्हॅलेन्टाईन लेनफन्ट यांनी गुरुवारी नागनदीच्या दर्शनी भागाच्या सौंदर्यीकरण प ...
अपघात झाल्यानंतर १०८ हा टोल फ्री क्रमांक लावल्यास त्वरित रुग्णवाहिका येते. या टोल फ्री क्रमांकाचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे आॅटोंवर स्टिकर लावण्यात येत असून, त्यासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळ ...
विदर्भात पहिल्यांदा शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन होत आहे ही शिवभक्त आणि कलावंत म्हणून आनंदाची बाब आहे. महानाट्यातून युवा पिढीवर संस्कार करण्याचे काम होत असून संभाजी राजे सर्वांच्या नसानसात भिनण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवपुत्र संभाजी महानाट् ...
यावर्षी शेतकऱ्यांना कांदा लागवडीच्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न फारच अल्प आहे. चार महिन्याच्या परिश्रमानंतर कांदा शेतातून बाजारात विक्रीसाठी आणणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यांना त्यांचे पारिश्रमिक मिळावे, असे मत कांदा-बटाटा बाजार अडतिया वेल्फेअर असो ...
चक्कर आल्याचा बहाणा करून शहरातील एका लॉटरी व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याने मालकाचे ३४ लाख रुपये लंपास केले. ही घटना रेशीमबाग चौकात घडली. कोतवाली पोलिसांनी आरोपी नसीम मिर्जा बेग (४५) रा. भूतिया दरवाजा, महाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...