पाश्चात्त्य देशांमध्ये दहशत पसरविणाऱ्या झिका विषाणूचा (व्हायरस) रुग्ण यावर्षी राजस्थानची राजधानी जयपूर येथे दिसून आला. २१ सप्टेंबरला पहिल्या रुग्णाची नोंद झाल्यानंतर आतापर्यंत १४९ रुग्ण आढळून आले. यात ४० गर्भवती महिलांचाही समावेश आहे. मागच्या वर्षी ग ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका व नासुप्रतर्फे शहरातील अनधिकृ त धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम सुरू आहे. शनिवारी महापालिकेच्या पथकाला गांधीबाग परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविताना नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. काही असा ...
महापालिकेच्या कंत्राटदारांचे १३५ कोटींचे थकीत बिल तीन दिवसात देण्यात येईल. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली होती. परंतु पाच दिवसानंतरही वित्त विभाग यादृष्टीने प्रयत्नात असल्याचे दिसत नाही. सत्तापक्षाकडून घोषणा केल्या जाता ...
‘लोकमत’चा ४७ वा वर्धापनदिन शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे आयोजित राज्य तसेच शहरातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून ‘लोकमत’ला शुभेच्छा दिल्या. ‘लोकमत’ हे केवळ वृत्तपत्र नसून जनतेचा आवाज आहे. लोकशाहीला मजबूत करण्यात ‘लोकम ...
१४० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत, त्यांच्या वेगवेगळ्या संचाद्वारे सामूहिकपणे केलेली नृत्याची अद्भूत अशी कलाकारी, रबराप्रमाणे लवचिक शरीर असलेल्या कलावंतांकडून ३५ फूट उंचावरून सादर झालेला व केवळ सर्कसमध्येच बघावयास मिळणारा एरियल अ ...
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रामटेक वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या देवलावार-पवनी रस्त्यावर एका जखमी मादी बिबट्यास वन अधिकाऱ्यांच्या चमूने पकडले. हा बिबट शनिवारी पहाटे रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाला होता. ...
भगतसिंह कोशियारी कमिटीच्या शिफारशी लागू करण्यासह ३१ मे २०१७ चे बेकायदा परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी ईपीएस-९५ निवृत्ती वेतनधारकांकडून गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी ‘नो कोशियारी नो व्होट’ असा नारा देत कोशियारी कमिटीच्या शिफार ...
कापड विक्रेत्याला तामिळनाडूतील अण्णा टोळीने २४ लाखांचा गंडा घातला. एवढेच नव्हे तर आपल्या थकीत रकमेची मागणी केली असता त्याला जीवे मारण्याचीही धमकी दिली. ...
भारताचे हिंदूराष्ट्र व्हावे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुरुवातीपासूनच मानस आहे. यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. स्वातंत्र्यानंतर आपला देश धर्मनिरपेक्ष राहिला. म्हणूनच देशाचे पुढे तुकडे झाले नाहीत. मात्र जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे देशाचे ह ...