आपल्या सिनियरवर खुनी हल्ला चढवून स्वत: आत्महत्या करणाऱ्या वकिलाने मृत्युपूर्वी येथील एका ज्येष्ठ विधिज्ञाकडे आपली कैफियत मांडली. या थरारकांडाचे कारण सांगतानाच त्याने त्याची कथित पत्नी आणि सिनियरदरम्यान नाजूक संबंध असल्याचाही आरोप केला. नाव न छापण्याच ...
अॅड. सदानंद नारनवरे (वय ६२) यांची हत्या करायची आणि स्वत:ही आत्महत्या करायची, अर्थात मारायचे अन् मरायचे हा असा दुष्ट निर्णय घेऊनच आरोपी नोकेश ऊर्फ लोकेश कुंडलिक भास्कर (वय ३४) शुक्रवारी न्यायालयाच्या आवारात आला होता, हे गेल्या २४ तासातील पोलीस तपासात ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीत स्वराज्याचा सूर्य उदयाला आणला. त्यांच्यानंतर ही स्वराज्य पताका तेवत ठेवली ती स्वराज्यनिष्ठ महापराक्रमी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी. शंभूराजांची छळाने अल्पवयात हत्या क ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून राजकीय पक्ष व विविध संघटना आपापल्यापरीने आंदोलन करीत आहेत. आता या आंदोलनात तरुणांचाही सहभाग वाढला आहे. युवा विदर्भवाद्यांनी पुढाकार घेत शनिवारी ‘सायलेंट मार्च फॉर विदर्भ’ आयोजित करून स्वतंत् ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदाच्या मुद्यावर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. प्रभारी कुलसचिवपदी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांची नेमणूक करून उपकुलसचिव ...
रेबीजनंतर सर्वात घातक असलेल्या निपाह मेंदूज्वराचे मृत्यूचे प्रमाण ५० ते ७५ टक्के एवढे आहे. यावर्षी केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात झालेल्या निपाह मेंदूज्वराच्या उद्रेकामध्ये १९ रुग्णांपैकी १७ रुग्ण मृत्यूमुखी पडले. कोझीकोडचे मेंदू रोगतज्ज्ञ डॉ. जया क्रिश् ...
देशाच्या उत्तर भागातील शीतलहरीचा प्रभाव नागपुरातदेखील जाणवत आहे. केवळ पाच दिवसांत नागपुरातील किमान तापमान ८.७ अंशांनी घसरले आहे. शनिवार तर नागरिकांची परीक्षाच घेणारा ठरला. २४ तासात ६.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. गारठ्यामुळे सायंक ...
माजी आमदार कृष्णराव रामाजी पांडव (८८) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. राजकीय व शैक्षणिक वर्तुळात त्यांनी मौलिक कार्य केले होते. नगरसेवक ते आमदार ही त्यांची कारकीर्द अतिशय प्रेरणादायी ठरली होती. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्ष अनुभवी नेत्याल ...
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) ब्रॉडगेज रेल्वेचा ३०० कोटींची तरतूद असलेला विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य शासनाकडे सादर केला आहे. ब्रॉडगेज मेट्रो नागपुरातून वर्धा, भंडारा, रामटेक आणि नरखेड या चार शहरांसोबत जोडण्यात येणार आहे. ...