कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धारगाव शिवारात गणपती पाटील यांच्या शेतात आढळलेल्या मृतदेहाची २४ तास होऊनही ओळख पटलेली नाही. शुक्रवारी सायंकाळी ६.५० वाजता कळमना पोलिसांना या हत्येची माहिती मिळाली होती. ...
मेयो, मेडिकलसोबतच आता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयलाही यंत्र खरेदी व बांधकामासाठी जिल्हा नियोजन समिती निधी उपलब्ध करून देणार आहे. याचा फायदा पहिल्याच वर्षी आयुर्वेद रुग्णालयाला झाला. पंचकर्म विभागासाठी ३० लाख रुपयांच्या निधीला मान्यता मिळाल ...
विदेशातील विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर साधारणत: बहुतांश जणांचा तेथेच ‘करिअर’ घडविण्याकडे कल दिसून येतो. मात्र गलेलठ्ठ ‘पॅकेज’च्या मागे न धावता आपणही देशाच्या मातीचे देणे लागतो ही भावना ठेवून फारच कमी लोक कार्य करतात. अशीच भावना घेऊन ती देखील विदेशा ...
आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार असून पक्षाने रामटेकसह शिर्डी, परभणी व गडचिरोली येथील लोकसभेची जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जोश, उत्साह, नवचैतन्य असे तरुणाईबद्दल म्हटले जाते. दुसरीकडे याच तरुणाईला भरकटलेली तरुणाई म्हणून सन्मानाची वागणूकही मिळत नाही. परंतु अशा बिरुदापासून स्वत:ला दूर ठेवून काहीतरी आगळेवेगळे करण्याची जिद्द तरुणाईमध्येच असते. असाच एक आगळावेगळा उपक्रम उपराजधा ...
नागपूर महापालिकेमधील १५७ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशींतर्गत स्थायी नियुक्ती आदेशाचे तसेच महापालिकेत काम करताना मृत पावलेल्या व अपघातामुळे कामावर रुजू न होऊ शकलेल्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीचे कार्ड उपमहापौ ...
आरक्षणामुळे महिलांना राजकारणात वाटा मिळाला. पण महिलांची मानसिकता अजूनही बदलली नाही. गुलामीच्या चाब्या आजही त्यांनी आपल्या कंबरेला खोचून ठेवल्या आहेत. आरक्षणामुळे महिलांना सत्ता मिळविता आली. पण खुर्ची सांभाळता आली नाही. ती आजही सत्तेची बाहुली असून, सत ...
खासगी कंपनीतील निवृत्त अधिकाऱ्याला शेअर मार्केटमध्ये अल्पावधीत जास्त लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या सुनेने त्यांच्याकडून तब्बल २५ लाख रुपये हडपले. प्रतापनगर पोलिसांनी याप्रकरणी नंदिनी विजयकुमार ब्रम्हे (वय ३२) नामक आरोपी महिलेला पुण्यातून ...
३० जून २०१७ ला सरकारने जीआर काढून नवीन तलाव ठेका धोरण आखले होते. यात तलावाची लीज प्रति हेक्टर १८०० रुपये केली होती. या धोरणाला मासेमाऱ्यांकडून विरोध झाला होता. त्यामुळे दोन वर्षापासून तलावात मत्स्य उत्पादन बंद होते. सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर २२ ...
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पालकांच्या मुलांना ‘आरटीई’अंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश घेता येते. त्यामुळे पालकांचा आरटीईच्या प्रवेशाकडे चांगलाच कल असतो. ५ मार्च रोजी सायंकाळी ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात झाली. तीन दिवसात १० हजार पालकांनी अर्ज भरले आ ...