तेजसिंहराव भोसले याच्यानंतर काँग्रेसने १९९६ मध्ये दत्ता मेघे यांना रामटेकच्या रणभूमीत उतरविले. मात्र १९९६ ची निवडणूक रामटेकमध्ये गाजली ती ३८ उमेदवारांच्या उमेदवारीने. ...
आचारसंहितेला तीन दिवस लोटल्यानंतरही प्रशासनाने पेट्रोल पंप, राज्य परिवहन महामंडळाच्या बसवरील अद्यापपर्यंत सरकारी जाहिरातील बॅनर्स, पोस्टर्स काढले ना ही. प्रशासन सरकारी जाहिरातीबाबत अनास्था का बाळगून आहे, असा सवाल नागपूरकर मतदारांकडून करण्यात येत आहे. ...
पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना अटक केली नसून त्यांचे अपहरण केले आहे. त्याउपरही त्यांनी व्हिएन्ना करार पाळला नाही आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघनही केले. या देशाचे वागणे आजही पूर्वीसारखे आहे. पाकिस्तान म्हणजे कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे आहे, जे कधीह ...
दररोज आपल्या ताटात पडणारे अन्न किती सुरक्षित आहेत, याचा विचार आणि अभ्यास केल्यास आपण अक्षरश: विष पोटात घालत आहोत, ही बाब आपल्या लक्षात येईल. सकाळी फवारणी करून सायंकाळी ताटात पडणारी भाजी, विषारी रासायनिक खते व कीटकनाशकांची फवारणी करून आणि त्याहीपेक्षा ...
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल ६३ हजार ६९८ ग्राहकांनी एप्रिल २०१८ पासून कधीही वीजबिलाचा भरणा केलेला नाही, त्यांच्याकडील थकबाकीची ही रक्कम ५१ कोटी ९१ लाख ३० ...
गडचिरोली व बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा सुधारण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला करून यावर तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला. ...
शहरात आगीची घटना घडल्यानंतर होणारी धावपळ टाळण्यासाठी व वेळीच आग आटोक्यात यावी यासाठी अग्निशमन विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी ११६ हायड्रन्ट लावण्याचे प्रस्तावित आहे. परंतु याबाबतच्या चारदा निविदा काढूनही कंत्राटदारांचा प् ...
लोकसभा निवडणुकीसाठी १२०० वाहनांची आवश्यकता आहे. वाहन देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी २५ विभागाप्रमुखांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. यासंदर्भाती प्रक्रिया विभागाने सुरू केल्याची माहिती आहे. ...