लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत भारत निवडणूक आयोगाने शस्त्र बाळगण्यावरील निर्बधानुसार तसेच आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे जिल्ह्यातील परवानाधारकांकडून १२० शस्त्रे जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) नेत्ररोग विभागाच्या विभागप्रमुखांनी परीक्षेत पास होण्याकरिता पैशांची मागणी केल्याची व मानसिक त्रास दिल्याची तक्रार एका माजी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) विद्यार्थ्याने अधिष्ठात्यांक ...
देशातील असंघटित लघुउद्योगांच्या विकासाकरिता वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने मुद्रा बँक योजनेची सुरुवात केली. २०१५ नंतर ४४ महिन्यांत वर्षांत मुद्रा योजनेच्या माध्यमातून देशभरातील १५ कोटींहून अधिक लघु व मध्यम उद्योग चालविणाऱ्या व्यावसायिकांन ...
शिक्षण, संशोधन आणि कल्पकता (नवउपक्रम) हा यशाचा टप्पा आहे. मानवी जीवन एक प्रयोग शाळा आहे. संशोधन हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. याला कल्पकतेची जोड दिल्यास जग जिंकणे शक्य असल्याचा मंत्र आयसीटी मुंबईचे कुलपती पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी दिला. ...
रामटेकच्या रणभूमीत भोसले घरण्याची संसदेत एन्ट्री असो वा माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांचा विजय. रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भारतीय राजकारणात विशिष्ट महत्त्व ठेवणारी ठरली आहे. ...
राज्य शासनानेही नागरिकांना दिलासा देण्यासाठी ३०५ कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये केली आहे. अशा स्थितीत शहरात पेट्रोल ५४ पैसे आणि डिझेल १.६५ रुपये स्वस्त व्हायला हवे. पण आताही वसुली सुरूच आहे. ...
सुरक्षेसाठी आणि नंबर प्लेटच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता १ एप्रिल २०१९ पासून नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एच.एस.आर.पी.) लागून येणार आहेत. ...
नागपूर ग्रामीण व जिल्ह्यात २७ मे २०१९ पर्यंत परवानाप्राप्त अग्निशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा स्वत: जवळ बाळगण्यास व सोबत वाहून नेण्यास मनाई करण्यात आली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांनाही सहभागी करून घेतले आहे. निवडणुकीच्या कामात दिव्यांगाना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, दिव्यांगांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी दिव्यांग संघटनांकडून होत आहे. ...