भगवे तोरण, भगवे ध्वज, भगवा दुपट्टा घातलेल्या युवक-युवती. ढोलताशांचा गजर. सर्वांच्या मुखातून जय भवानी, जय शिवाजीचा गजर. महाराष्ट्रातील ३३ किल्ल्यांवरून आणलेली माती आणि पाण्याने शिवाजी महाराजांचा जलाभिषेक करण्यात आला. बालक, युवक, महिला आणि हजारो शिवप्र ...
एका हत्याप्रकरणात फिर्यादी आणि मुख्य साक्षीदार असलेल्या तरुणाच्या बहिणीसोबत सलगी साधण्याचा प्रयत्न करून तिला वारंवार मोबाईलवर फोन, मेसेज करणे, तिला पिक्चरला चलण्याची ऑफर देणे पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट आले. तरुणीने तक्रार नोंदविल्यामुळे अजनी ठाण्यात ...
मनपाच्या विशेष समित्यांमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी भाजपचे नगरसेवक सक्रिय झले आहेत. परंतु या समित्यांमध्ये नियुक्ती करताना नगरसेवकांचे रिपोर्ट कार्डही तपासले जाणार आहे. या नियुक्तीमध्ये लोकसभा निवडणुकीतील कामगिरी आणि आगामी विधानसभा निवडण्ूक याच ...
जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला आहे. तरीही मान्सूनचा पत्ता नाही. इतकेच नव्हे तर मान्सूनपूर्व पडणाऱ्या मुसळधार पावसाचीही प्रतीक्षा आहे. काही दिवसापूर्वी पावसाला सुरुवात झाली होती. परंतु ‘वायु’ चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला आहे. नागपूरकरांना ...
आंतराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम देशांतर्गत दिसून येत आहे. देशातील मेट्रो शहरांसह नागपूर शहरात तीन आठवड्यात पेट्रोल प्रति लिटर १.७८ रुपये आणि डिझेल २.८५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दर कपातीचा ग्राहकांना दिलासा मिळाला आहे, ...
स्टील व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून अडीच लाखांची रोकड लुटून नेणाऱ्या तीन अल्पवयीन दरोडेखोरांसह पाच जणांना अटक करण्यात लकडगंज पोलिसांनी यश मिळवले. ...
विकास कामाच्या करारासंबंधाने ग्राम पंचायत सदस्याला एक हजाराची लाच मागणारा विजय बाजीराव मोरे (वय ५२) नामक जिल्हा परिषदेतील लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. जिल्हा परिषदेच्या परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात प्रच ...
एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाचे असते, तसे ते बालपणापासून माझाही पिच्छा सोडत नव्हते. २०१६ ला अपयशी झालो आणि हे स्वप्न अधिकच बळावले. तीन वर्षाच्या तयारीनंतर २०१९ हे वर्ष माझे ठरले. २३ मेचा अंतिम दिवस असताना आम्ही २० मेच्या पहाटे ७.३ ...
संविधान हे जनतेला रक्तविरहित सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देण्याचे साधन आहे, असे संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्य करताना या तत्त्वावर चालून समाजाला संविधानिक अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, अ ...