एका निराधार तरुणीला प्रेमपाशात अडकवून लग्नाचे आमिष दाखवत एका आरोपीने तिचे सहा महिने लैंगिक शोषण केले. दरम्यान तिच्याकडून त्याने अडीच ते तीन लाख रुपये हडपले आणि आता लग्नास नकार देऊन तिला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या धोकेबाजीमुळे पीडित तरु ...
मुंबई उच्च न्यायालयात कार्य करताना विविध प्रकरणांवर परखड निर्णय दिल्यानंतर अनेकदा माझ्याकडील जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या, पण मी कधीच बदललो नाही. सतत समाजहिताचे निर्णय देत राहिलो असे सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितले. ...
गेल्या काही दिवसात शहरातील तापमान ४७ अंशाच्या आसपास पोहचले आहे. उकाड्यामुळे पाण्यासाठी अनेकदा लोक बेकायदेशीररीत्या टिल्लू पंप वापरून जास्तीचे पाणी घेण्यास सुरुवात करतात. यामुळे इतरांना पाणी मिळत नाही. हा प्रकार बेकायदेशीर असून टिल्लू पंपाचा वापर मनपा ...
नागपूर जिल्ह्यात येत्या ३० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाण्याचा साठा आहे. पाऊस उशिराने येण्याची शक्यता लक्षात घेता आणि जलशयांमधील पाण्याचा साठा प्रचंड कमी झाला असताना शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचे नियोजन करून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन ...
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या केंद्रीय शाखेतर्फे दरवर्षी रंगकर्मींना गो. ब. देवल स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट नाट्यलेखक म्हणून यंदा चित्रपट व नाट्यलेखक श्याम पेठकर यांना त्यांच्या ‘तेरव’ या नाटकासाठी प्रदान ...
पुतणीसोबत खेळायला येणाऱ्या एका सात वर्षीय मुलीवर शेजारच्या एका नराधमाने दोन आठवड्यात अनेकदा अत्याचार केला. तिने गप्प राहावे म्हणून तिच्या आईवडिलांना ठार मारण्याची धमकीही आरोपीने दिली. मात्र, त्याच्या अत्याचारामुळे मुलीला असह्य वेदना झाल्याने शुक्रवार ...
यंदा राज्यभरात ३३ कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्याला ९८ लाख ३९ हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट मिळालेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ‘एक घर, दोन वृक्ष’ ही मोहीम लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन पालकमंत्री ...
महापालिकेच्या पाणीपुरवठा योजना, इमारती, पथदिवे, विविध प्रकल्पांचे वर्षाला सुमारे १०० कोटी रुपये येणारे विजेचे बिल पाहता महापालिका आता ४२ मेगावॅट सौर वीजनिर्मिती करणार आहे. महापालिकेचा ७० टक्के वीजवापर हा सौर ऊर्जेवर होणार आहे. ...
भगवे तोरण, भगवे ध्वज, भगवा दुपट्टा घातलेल्या युवक-युवती. ढोलताशांचा गजर. सर्वांच्या मुखातून जय भवानी, जय शिवाजीचा गजर. महाराष्ट्रातील ३३ किल्ल्यांवरून आणलेली माती आणि पाण्याने शिवाजी महाराजांचा जलाभिषेक करण्यात आला. बालक, युवक, महिला आणि हजारो शिवप्र ...