शिक्षण विभागाच्या दोन प्रकरणांमध्ये अपिलार्थीस माहिती न दिल्याने तसेच आयोगाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याने राज्य माहिती आयोगाने जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागावर दंडात्मक कारवाई करीत शास्ती लावली आहे. ...
टी-१ वाघिणीला ठार मारण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात यावे अशी विनंती मुंबई येथील अर्थ ब्रिगेड फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला केली आहे. ...
रामटेक लोकसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रूममधील डीव्हीआर आणि सीसीटीव्हीची चोरी ही ईव्हीएममध्ये गडबड करण्यासाठीच करण्यात आली आहे, असा आमचा दाट संशय आहे. तेव्हा डीव्हीआरमधील रेकॉर्डिंग व सीसीटीव्हीचे फुटेज उमेदवार ...
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा सिद्धदोष आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा मृतदेह मुंबईला नेण्याची तयारी वृत्त लिहिस्तोवर पूर्ण करण्यात आली होती. वृद्धत्व आणि विविध आजाराने ग्रासल्यामुळे गुरुवारी दुपारी गनीचा येथील मेडिकल रुग्णालयात मृत ...
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कंत्राटदरांची थकबाकी, बस ऑपरेटर, खासगी कंत्राटदार व कर्मचाऱ्यांची जवळपास १५० ते २०० कोटींची देणी थकबाकी आहे. याचा शहरातील विकास कामांना फटका बसला आहे. दुसरीकडे राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या विशेष अनुदानातील शिल ...
बुधवारी रात्री बैद्यनाथ चौकात झालेल्या कुख्यात गुंड बादल राजू गजभिये(वय २७)च्या हत्याकांडातील पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी यश मिळविले. आईला केलेली मारहाण आणि बहिणीला वारंवार होणारा त्रास यामुळे बादलच्या भावाच्या साळ्याने त्याच्या साथीदारांच्य ...
तिबेटी धर्मगुरू अकरावे पंचेन लामा यांची चीनच्या ताब्यातून सुटका व्हावी, या मागणीसाठी तिबेटियन महिला असोसिएशनतर्फे गुरुवारी नागपूर ते रायपूर(छत्तीसगड)पर्यंत शांतिमार्च काढण्यात आला. असाच शांतिमार्च आज देशातील विविध भागातूनही काढण्यात आला. संविधान चौका ...
तारुण्याच्या वळणावरील विवाह हा एकीकडे मधुर वाटणारा पण तेवढाच अवघड सोहळा. विवाह, मग तो पारंपरिक पद्धतीने ठरला असो किंवा प्रेमविवाह असो, तो दोन जीवांसोबत दोन कुटुंबांना परस्परांशी जोडणारा रेशीमबंध असतो. मात्र हे रेशीमबंध चिरकाल टिकून राहण्यासाठी विश्वा ...
कचऱ्यापासून वीज तयार करणारी महत्त्वाकांक्षी योजना संकटात सापडली आहे. मे २००७ मध्ये या योजनेसाठी मनपाने एस्सेल समूह व हिताची जोसन लि.शी करार केला होता. परंतु अजूनपर्यंत ही योजना साकार करण्याच्या दिशेने काहीही झालेले नाही. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्र ...
पोहणे शिकायला गेलेल्या नवीन श्रीराव याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. शहरातील काही जलतरण तलाव म्हणजे निव्वळ गल्लाभरू झाले आहेत. बहुसंख्य तलावावर सुरक्षेबाबत व आरोग्याच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारीचे सूर या घटनेने उमटत आहे. पोहणे शिकणाऱ ...