श्री संत गजानन महाराज सेवा समिती, टिमकीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबेची राखी घेऊन नागपूर ते श्री क्षेत्र शेगाव पायी वारीचे आयोजन १ ते १५ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे. ...
अमरावती रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळचे शीतला माता मंदिर पुढील आदेशापर्यंत पाडण्यात येऊ नये असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला सांगितले. ...
बालकांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे ‘मातृ दुग्ध पेढी’ महत्त्वाची ठरते. ही ‘बँक’ प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू करण्याचे निर्देश नुकतेच वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ...
शहरात डुकरांचा वाढलेला हैदोस पाहता मनपा कांजीहाऊस विभागाने तामिळनाडूच्या पथकाची मदत घेतली आहे. या पथकातील २१ सदस्यांनी सोमवारी शहरातील भिवसन खोरी, के.टी. नगर, गिट्टीखदान परिसरातून डुकरांना पकडले. ...
देशात विशिष्ट समाजाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे देशात असंतुलित वातावरण निर्माण होण्याची भीती आहे. देशात हिंदूंचे घटणारे प्रमाण देशाची ओळख व अस्तित्वासाठी धोका बनत आहे. याशिवाय आर्थिक विकास, नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच कार्यक्षमतेवर परिणाम करीत आहे. यामुळ ...
डीजे बंद करायला लावल्याने संतापलेल्या असामाजिक तत्त्वांनी महालमध्ये पोलीस पथकावर हल्ला केला. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. ...
पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या पाणीसंकटावर मात करण्यासाठी महानगरपालिकेने सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसच ही समस्या असणार म्हणून मेयो, मेडिकलने हे दिवस कसेतरी काढले. परंतु आता २२ ऑग ...
मान्सून रुसल्याने प्रकल्पांनी तळ गाठला आहे. यामुळे शहराच्या ८० टक्के भागामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सत्तापक्षाने घेतला आहे. विरोधी पक्षातील सदस्यांसोबत चर्चा न करता हा निर्णय परस्पर झाल्याने विरोधी बाकावरून प्रचंड असंतोष व्यक्त होत आ ...
नवेगाव-खैरी जलाशयाची पातळी अधिकच खालावली आहे. परिणामत: शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा कालावधी पुन्हा महिनाभरासाठी वाढविण्यात आला आहे. शहराच्या भागांमध्ये पेंच प्रकल्पातून होणाऱ्या क्षेत्रात २२ ऑगस्टपर्यंत बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पाणीपुरवठ ...
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील थेट प्रवेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित याचिकेवरील निर्णयाधीन राहतील असे सोमवारी स्पष्ट करण्यात आले. तसेच, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी असे सरकारला सांगण्यात आले. ...