शहरात सुरू असलेला पाणीटंचाईचा फटका मनपाच्या वाचनालयालाही बसला आहे. वाचनालयातील पाणी संपल्यामुळे ग्रंथपालांनी विद्यार्थ्यांना स्वत:च पाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या आहे. ...
साडेसात वर्षाच्या जवळपास जिल्हा परिषदेत अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींना एका झटक्यात शासनाने परतीचा मार्ग दाखविला. शासनाने दिलेल्या वस्तू पत्र पाठवून परत मागविल्या आहे. जि.प. सदस्यांना दिलेले टॅब परत करा, असे आदेश जि.प. सदस्यांना दिले आहे. ...
अलीकडच्या काळात रेल्वेचे मार्ग ब्रॉडगेज करण्यात येत आहेत. नागपुरातील वैभव असलेल्या मोतीबाग डिझल लोकोशेडमध्येही बोटावर मोजता येईल इतक्याच डिझेल इंजिनची देखभाल सुरू आहे. येथील कर्मचाऱ्यांच्याही इतरत्र बदल्या करण्यात येत असून हे लोकोशेड बंद होणार की काय ...
मेट्रो रेल्वेच्या संपूर्ण कामावर देखरेखीसाठी ५ डी-बीमचा वापर करण्यात येत आहे. मेट्रोच्या मार्गावर सुरू असलेल्या विविध कामांचे डिझाईन याद्वारे तयार करण्यात आले आहे. बिलांचा हिशेबही बीम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ठेवण्यात येत आहे. ...
अकोला येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय धोत्रे यांच्याविरुद्ध मतदार ज्ञानेश्वर सुलताने यांनी तर, चंद्रपूर येथील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निव ...
विदर्भातील सिंचन घोटाळ्यात आतापर्यंत केवळ पाच प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. त्यातही दोन प्रकरणांतील आरोपी सेवानिवृत्त सरकारी नोकर विशेष सत्र न्यायालयातून दोषमुक्त झाले आहेत. त्या सरकारी नोकरांवर फौजदा ...
रुग्णांचे हित जपणे सर्वात आवश्यक असल्याने जिल्ह्यातील विनानोंदणीकृत खासगी व बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत. ...
रेल्वेत मोठ्या प्रमाणात खासगीकरण करण्यात येत आहे. परंतु आम्ही रेल्वेचे खासगीकरण होऊ देणार नसून कर्मचाऱ्यांनी त्याविरुद्ध लढा देण्यासाठी सज्ज रहावे, असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेचे कार्यकारी अध्यक्ष तथा सेंट्रल रेल्वे मजदुर संघाचे अध्यक ...
नागपुरातून हज यात्रेसाठी मुंबई आणि दिल्ली येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमाने पाठविण्यात येत आहेत. ही विमाने नागपुरात प्रवासीविना येऊ नये, याकरिता एअर इंडियाने त्यांना शेड्यूल फ्लाईट म्हणून चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य आणि गोसेखुर्द प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या निर्णयासाठी आता वनविभागाने ७ ऑगस्टचा नवा मुहूर्त काढला आहे. ...