गुन्हेगारांमधील आपसी वर्चस्वाच्या लढाईतूनच गोळीबार चौकाजवळ रविवारी रात्री अंकित धकातेची हत्या करण्यात आली. गुन्हेगारांच्या दोन टोळळ्यांमधील वर्चस्वाची लढाई या हत्येमागे आहे. त्याची हत्या करून आपल्या टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी अत्यंत क्रू ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावीमध्ये आर्या दाऊ हिने ९९.४० टक्के गुण मिळवून विदर्भात अव्वल तर, देशात तृतीय स्थान पटकावले. ती भारतीय कृष्ण विहार शाळेची विद्यार्थिनी आहे. ...
गांधीबागमधील हॉटेलमध्ये थांबलेल्या पुण्याच्या एका व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड चोरीला गेली. हॉटेलमध्ये कामाला असलेल्या कर्मचाऱ्यानेच ती चोरली असावी असा संशय असून, तहसील पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या लॉ कॉलेज चौक व दिघोरी येथील शाखांना कायदेविषयक शिक्षण नियम-२००८ अनुसार दरवर्षी मान्यता घ्यावी लागेल व दरवर्षी निरीक्षण शुल्क अदा करावे लागेल, असा आद ...
देशात आलेल्या फनी चक्रीवादळाने नागपुरातील वाढत्या तापमानावर ‘ब्रेक’ लावण्याचे काम केले आहे. परिणामी कमाल तापमान ४३.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. परंतु रात्रीच्या तापमानात गेल्या २४ तासात अचानक ५.८ अंशाची वाढ होऊन ते ३०.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. र ...
खोटीनाटी माहिती देऊन एका धनाढ्य व्यक्तीसोबत लग्न करणाऱ्या एका महिलेने लग्नानंतर त्याला ब्लॅकमेल करणे सुरू केले. ५० लाख रुपये मिळावे म्हणून त्याला साथीदारांमार्फत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद ...
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी शक्तिशाली स्फोट घडवून १६ जणांचे बळी घेतले. तो स्फोट नेमका कशाने करण्यात आला. त्या स्फोटाला जबाबदार कोण आणि कुणाचे काय चुकले, कोणता हलगर्जीपणा झाला, या संपूर्ण मुद्यांची चौकशी येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती ...
चारित्र्याच्या संशयावरून वाद घालून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला एका नवरोबाने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास खापरी पुनर्वसन सेक्टर नंबर २६ मध्ये ही थरारक घटना घडली. ...
नागपूर हे देशाच्या मध्यभागी असलेले औद्योगिक व व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी ही मध्य प्रदेशची राजधानी होती. पुढे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर उपराजधानी करण्यात आली. शहराला न्यायदानाचा समृद्ध वारसा लाभला आहे आणि ज्या इमारतीत हे कार्य चालले त ...