वर्धा मार्गावर रिच-१ मध्ये मेट्रो सेवा सुरू झाली असून, हिंगणा मार्गावरील रिच-३ मध्ये लवकरच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. १४ महिन्यात या रिचमधील ११ कि.मी ट्रॅक कास्टिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. हा एक उच्चांक आहे. ...
अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच, त्याअंतर्गत १२ सदस्यीय संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीची एक आठवड्यात बैठक होणार आहे. ...
‘भीम’ हा धार्मिक शब्द असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाचे मत असून, त्यामुळे आयोगाने भीम सेना या पक्षाला राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता नाकारली आहे. त्या निर्णयाविरुद्ध भीम सेनेचे अध्यक्ष श्रीधर साळवे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात र ...
एम्प्रेस मॉलमधील मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी आतमधील मोबाईल, लॅपटॉपसह साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेला. तक्रार दाखल होताच गणेशपेठ पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ...
हे धक्कादायक असले तरी खरे आहे. अंबाझरी तलाव परिसरात विविध २२ मार्गांनी प्रवेश करता येतो. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप होत आहे. तसेच, जनावरे व कुत्रे २४ तास परिसरात वावरत असतात. त्याचा या परिसरावर वाईट परिणाम होत आहे. मुंबई उच्च ...
लोकसभेच्या नागपूर मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तीन निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्या प्रकरणात न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांनी गुरुवारी गडकरी व भारतीय निवडणूक आयोगा ...
बोलघेवडेपणा आणि वास्तविकता, यात प्रचंड विसंगती असणाऱ्या साहित्यक्षेत्रात कोण कुणाच्या शब्दाला किती महत्त्व देतो, हे बघणे गमतीशीर आहे. मराठी साहित्यिकांचे पालक म्हणून मिरविणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थितीही वेगळी नाही. ...
गुन्हेगारांवर प्रत्येक वेळी पाळत राहावी, या उद्देशाने गुन्हेगार दत्तक योजनेला प्रभावी करण्यात आले आहे. पोलिसांनी टॉप टेन गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले आहे. यात अनेक गुन्हेगार एकटे किंवा टोळी बनवून सक्रिय आहेत. पोलिसांनी शहरातील १०४३ गुन्हेगारांची ...