पूर्वी साप दिसल्यास त्याला मारले जायचे. आता जनजागृतीमुळे आता साप दिसताच सर्पमित्रांना बोलावण्यात येते. हे लक्षात घेत काही सर्पमित्रांनी साप पकडण्याचा व्यवसायच बनविला आहे. शहरातील अनेक युवक पैसे कमविण्याच्या लालसेपोटी सर्पमित्र बनत आहे. काही सर्पमित्र ...
विविध राज्यातील पोलिसांना वॉन्टेड असलेला खतरनाक गुन्हेगार सिजो चद्रन एलआर चंद्रन नडार (वय ३८) याच्या अजनी पोलिसांनी केरळमध्ये जाऊन मुसक्या बांधल्या. त्याला आज नागपुरात आणून कारागृहात डांबण्यात आले. ...
भाजप नेत्यांनी २०१४ च्या निवडणुकीत हलबांना कोष्टी हा त्यांचा व्यवसाय असल्याचा इतिहास मान्य करीत समाजाला न्याय देऊ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे समाजाची भरभरून मते पडली व भाजपचे सरकार स्थापन झाले. मात्र पाच वर्षे उलटूनही दिलेले आश्वासन पाळण्याऐवजी आ ...
लोकांमध्ये हृदयविकार व वाढत्या हृदयविकाराच्या झटक्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जागरुकतेच्या उद्देशाने ‘लोकमत सखी मंच’ व ‘माधवबाग साने केअर’च्यावतीने विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ...
मतदार यादीमधील घोळ, मतदान केंद्रावरील गैरसोय, अशा अनेक समस्यांमुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना त्रास सहन करावा लागला होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारींची नोंद केली होती. लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीदरम्यान ह ...
भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. त्यामुळे संघटनेचा विस्तार करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. भाजपचे सदस्य होणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देश मज ...
‘कारगिल विजय दिवसा’च्या पूर्वसंध्येला प्रहार मिलिटरी स्कूलच्यावतीने युद्धभूमीमध्ये बलिदान दिलेल्या सैनिकांच्या प्रति समर्पित भाव व्यक्त करत, युद्धजन्य स्थितीचे अवलोकन करणारे सादरीकरण करण्यात आले. ...
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी २० वर्षांपूर्वी त्यांच्या शौर्यातून आणि बलिदानातून देशाचे रक्षण केले. प्रसंगी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण म्हणून आज संपूर्ण देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. कारगिल य ...
राज्य परिवहन महामंडळाच्या गणेशपेठ बस आगाराचा व्यवस्थापक विजय पंजाबराव कुडे याला तीन हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. कॉटन मार्केट चौकातील एका बारमध्ये शुक्रवारी सायंकाळी ६. १० वाजता झालेल्या या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांत प्र ...
गुरुवारपासून पावसाने पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. त्याचबरोबर शहरातील वातावरणात वाढलेल्या उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात हवामान खात्याने १०८.४ मि.मी. पावसाची नोंद केली आहे. ...