दूषित पाणी व खाद्यपदार्थांमुळे होणाऱ्या गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ झाली आहे. एप्रिल ते आतापर्यंत २२९ रुग्णांनी उपचार घेतले आहेत, तर वाढत्या तापमानाचा फटका २२४ रुग्णांना बसला आहे. ...
उपराजधानीसह इतर अनेक शहरांमध्ये लहान-मोठे इव्हेंट प्रोग्राम करणाऱ्या युवकांना पार्टनरशिपचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाºया महिलेचे हळूहळू अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. ...
रवींद्रनाथ टागोरांचे मानवतेवर प्रेम होते. देशप्रेम या भावनेपेक्षा मानवतेची भावनाच सर्वात मोठी असल्याबद्दल म. गांधी यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती. ...
खेडोपाडी ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य शासनाने स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळा उभारून केले. पण काळाच्या ओघात सरकारी शाळांचे अस्तित्व झपाट्याने कमी होत चालले आहे. ...
महापालिकेच्या माध्यमातूनही शहरात विविध विकास प्रकल्प राबविले जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु मागील काही वर्षापासून महापालिका आर्थिक संकटाचा सामना करीत असल्याने महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत. ...
कुठलेही शासकीय अनुदान न घेता रामभाऊंनी उभे केलेले ‘विमलाश्रम’ या मुलांचे आधारवड झाले आहे. मात्र, हे सर्व करताना, या मुलांच्या दैनंदिन तसेच शालेय व वैद्यकीय गरजा पूर्ण करताना रामभाऊंवर कर्जाचा डोंगर चढला आहे. ...