संत्रानगरीतील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला हा केवळ राष्ट्रीय दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारीलाच सुरू राहतो. हा ऐतिहासिक वारसा आहे आणि नागपूरकरांची संपत्ती आहे. त्याचा इतिहास मनामनात रुजावा यासाठी हा किल्ला वर्षभर दररोज सुरू राहावा, अशी मागणी पुढे ये ...
ऑनलॉईन शॉपिंगच्या काळात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून हातमाग उत्पादनांसाठी ग्राहकपेठा शोधण्यासाठी नवीन पिढीने पुढाकार घ्यावा आणि हातमाग वस्त्रोद्योगातील उपलब्ध संधी शोधाव्यात , असे आवाहन राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी खोडे य ...
पाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी पाण्याचे योग्य मोजमाप करून बिग डाटा संकल्पनेच्या अंमलबजावणीची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अॅथारिटीचे सदस्य विनोद कुमार तिवारी यांनी केले. ...
सामाजिक जीवनात सर्वांगीण विकासासाठी संवाद कौशल्य महत्त्वपूर्ण असल्याचा सूर मान्यवरांनी येथे काढला.संवाद कौशल्यावर ‘संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हील लाईन्स येथे बुधवारी करण्यात आले. ...
सक्करदरा पोलिसांनी डॉक्टर दाम्पत्याविरूद्ध २ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. योगेश शेंडे आणि त्यांची पत्नी प्रणाली शेंडे (लोकसेवा नगर) यांचा या प्रकरणात सहभाग आहे. या घटनेमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...
शेजारच्या घरी वरच्या मजल्यावर कपाट चढविताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला; एवढा की सर्वांग पोळून निघाले! तरीही त्याच्या डोळ्यात स्वप्न आहे दुरूस्त होऊन पोलिसात भरती होण्याचे. यासाठी हवा आहे त्याला मदतीचा हात! ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू गुलाबराव कदम यांचे (९२) निधन झाले. १९८१ ते १९८४ अशा तीन वर्षाच्या कालावधीमध्ये नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. ...
मध्यभारतातील सर्वांत उंच इमारत नागपुरातील सिव्हील लाईन्स भागात उभारली जाणार आहे. ९० मीटर उंच व २५ मजल्याच्या ‘इनफिनिटी’इमारतीच्या आराखड्याला महापालिकेने मंजुरी दिली आहे. ...
नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाकडून येत्या काळात मध्यवर्तीसोबतच परिषदेच्या सर्व शाखांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट होत आहे. ...
डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये एकमेकांविषयी विश्वास आणि आदर निर्माण होणे आवश्यक आहे. हा विश्वास निर्माण होण्यासाठी संवाद हेच सर्वाधिक प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन डॉ. नितीन वरघणे यांनी केले. ...