२००९ पासून राज्यभरातील वनक्षेत्रामध्ये आग लागल्याच्या ४७ हजारांहून अधिक घटना नोंदविल्या गेल्या असून त्यात तब्बल पावणेचार लाख हेक्टरहून अधिक वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. ...
वारंवार फ्लाईट लेट होत असल्याच्या कारणावरून व पर्यायी व्यवस्था नसल्याने शनिवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांनी प्रचंड गोंधळ घातला. ...
भारताकडून गेल्या वर्षी २७ मार्चला ‘शक्ती मिशन’ या नावाने प्रक्षेपित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘अॅण्टी सॅटेलाईट मिसाईल’ची यशस्वी चाचणी करण्यात आली. हे एक केवळ मिशन नव्हते, तर यातून जगाला अवकाश तंत्रज्ञानामध्ये भारतही सुपर पॉवर असल्याचा संदेशही ...
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जनगणनेच्या मुद्यावर ओबीसी समाजाची फसवणूक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०११ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना ओबीसी जनगणनेचे समर्थन करीत केंद्राला पत्र लिहिले होते. ...
पोलिसांनी उचललेली दुचाकी सोडवून घेण्यासाठी एका वृद्धाने भलताच पवित्रा घेतला. ते चक्क वाहन उचलणाऱ्या पोलिसांच्या ट्रकसमोरच झोपले. आधी दुचाकी द्या नंतरच येथून जा, असा त्यांनी पवित्रा घेतला. त्यांचा तो आक्रमकपणा पाहून पोलीस वरमले अन् त्यांनी दुचाकी वाहन ...
उपराजधानीला अपघातमुक्त शहर बनविण्याची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची संकल्पना आहे. ती पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया वाहतूक शाखेचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. ...
शहरातील विजेचे थकीत बिल वाढून १०८.४४ कोटी रुपयांवर पोहोचल्याने चिंतेत असलेल्या महावितरणने थकबाकी वसुलीची गती वाढवली आहे. या वर्षातील दोन महिन्यात ४,३०० थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. ...
डोळे असो वा नसो, दृष्टी असली पाहिजे, स्वत:वर विश्वास असला पाहिजे आणि नवे जग धुंडाळण्याची ऊर्मी असली पाहिजे. या सगळ्याचा संगम झाला आणि नेत्रबाधित २० विद्यार्थ्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल १३ किल्ल्यांचे दर्शन घेऊन ‘हम भी कुछ कम नहीं’चा नारा दिला. ...
आदिवासी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मुकेश नेताम यांनी एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डीगांबर चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. प्रकल्प अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व महाविद्यालय प्रशासनात समन्वय साधून विद्यार्थ्यांना त्यांचा हक्काचा निधी मिळवू ...