अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला वर्धा जिल्ह्यातील सेलू तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावून २४४ कोटी ६४ लाख ७४ हजार ९०७.२ रुपये दंड का आकारला जाऊ नये, अशी विचारणा केली आहे. ...
लठ्ठपणा हा एक आजार आहे, आणि त्यावरील योग्य उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘डेडिकेटेड ओबेसीटी’ कक्ष सुरू केला आहे. मध्यभारतातील हा पहिलाच प्रयोग ठरला असून लठ्ठव्यक्तींना या कक्षाचा मोठा आधार होत आहे. ...
राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा ४ मार्च रोजी साजरा केला जातो. यानिमित्त सुरक्षा सप्ताहांतर्गत ४ ते ११ मार्चदरम्यान कारखान्यांमध्ये सुरक्षिततेच्या जागृतीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. या माध्यमातून अपघाताचे ध्येय गाठणे सोपे आहे. ...
सरकारी व सार्वजनिक मालमत्तांवर पोस्टर चिपकवून विद्रुपीकरण करणे, कचरा जाळणे वा रस्त्यांवर बांधकाम साहित्य ठेवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेतला आहे. दोषींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. ...
नागपुरात दोहा आणि शारजा येथून आंतरराष्ट्रीय विमाने येत असतानादेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या ‘थर्मल’ तपासणीची कुठलीही व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. ...