कोरोना विषाणूच्या संक्रमणाने अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाले असून लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. बेरोजगार झालेल्या लोकांनी शहरात रस्त्याच्या कडेला आणि गल्लीबोळात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत. ...
या रस्त्यांवरून लोक कधीही सर्रासपणे ये-जा करायचे. कधीही अडचण आली नाही. परंतु २२ वर्षाच्या एका युवकाच्या मृत्यूनंतर त्याची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आणि इतरही काही लोक पॉझिटिव्ह सापडल्यापासून पार्वतीनगर, जवाहरनगर आणि रामेश्वरी परिसर सील करण्यात ...
‘फेसबुकवर’ सक्रिय असलेल्या पत्नीचा गळा कापणारा विलास भुजाडे अनेक दिवसांपासून संतापलेला होता. त्याने पत्नीला अनेकदा मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी फटकारले होते. परंतु पत्नीने याला गांभीर्याने घेतले नसल्याने तिचा खून केल्याचे तो सांगत आहे. न ...
राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून आज १४ मेपासून ऑनलाईन मद्यविक्रीला नागपुरातही परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी ग्राहकाजवळ मद्यपरवाना असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त लॉकडाऊनमध्ये काहीअंशी शिथिलता देण्यासंदर्भातील नवे आदेश महापालिका आयुक् ...
लॉकडाऊन कालावधीत शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाईल, अशी घोषणा केंद्र व राज्य सरकारने केली आहे. असे असतानाही महापालिकेतील आपली बसच्या ३ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यामुळे त्यांच्यावर उपास ...
एका महिन्यापूर्वी किरकोळमध्ये १५० ते १६० रुपये किलोवर पोहोचलेले लसणाचे भाव सध्या आवक वाढल्याने ९० ते १०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कळमना ठोक बाजारात ५० ते ७० रुपये भाव आहेत, हे विशेष. भाव कमी झाल्याने लसणाची फोडणी स्वस्त झाली आहे. ...
हैदराबाद येथून प्रवासाहून आलेल्या एका तरुणाने स्वत:हून क्वारंटाईन होण्यासाठी सकाळी ७ वाजता प्रतापनगर पोलीस चौकी गाठली. मात्र ९ वाजेपर्यंत चौकीत कुणी पोलीसच नव्हते. एका सामाजिक कार्यकर्त्याने संपर्क यंत्रणा हलवून त्याला मदत मिळवून दिली. मात्र स्थानिक ...
रेल्वेने जागोजागी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. बुधवारी तीन विशेष रेल्वेगाड्या नागपुरात दाखल झाल्या. यात ३३० प्रवासी बिलासपूर, नवी दिल्ली आणि बंगळूरूला रवाना झाले तर ३४० प्रवासी विविध ठिकाणावरून नागपुरात दाखल झाले. रेल्व ...
नागपुरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे व्यापक जनहित लक्षात घेता हॉटस्पॉटमधील नागरिकांचे सामूहिक क्वारंटाईन करणे आवश्यक आहे असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी मंगळवारी दिला. ...