मुंबई येथून नागपुरात आलेला रुग्णाचा नमुना मंगळवारी पॉझिटिव्ह आला. प्रवासावरील निर्बंध शिथिल झाल्याने रुग्ण वाढणार तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या रुग्णासह कोरोनाबाधितांची संख्या ३७४ झाली आहे. ...
प्रधान मुख्य संरक्षकांच्या कार्यालयात मंगळवारी वेगळाच अनुभव आला. चक्क मसन्या उद हा प्राणी त्यांच्या कार्यालयातील तिसऱ्या माळ्यावर शिरला. अखेर त्याला पकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे काही काळ वनभवनमध्ये एकच खळबळ उडाली. ...
नागपूर झोनमधील ९ सब स्टेशनसह प्रदेशातील ९१ सब स्टेशन खासगी हातात सोपविण्याचा निर्णय वीज वितरण कंपनी महावितरणने घेतला आहे. कंपनीने १ एप्रिल २०१९ पासून ११ डिसेंबर २०१९ पर्यंत तयार सब स्टेशनचा या यादीत समावेश आहे. कामगार संघटनांनी या निर्णयाला तीव्र विर ...
लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेपर्यंत असून निर्णय घेण्याचे सर्वाधिकार केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. देशात कोविड-१९ ची परिस्थिती पाहता देशांतर्गत विमान सेवा मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता नाहीच. विमानांच्या उड्डाणासंदर्भात सरकार कोणताही निर्णय ...
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांसाठी बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड आदी राज्यासाठी प्रशासनातर्फे विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार आहेत. नागरिकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधावा, असे आवाहन ...
शहरातील नागरिक व दुकानदार संभ्रमात आहेत. लॉकडाऊनमधून पूर्णपणे मुक्तता मिळालेली नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नागपूर अजूनही रेड झोनमध्येच असून २२ मेपर्यंत आहेत तेच आदेश लागू राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे ...
तिला उचलून खुर्चीवर बसवलं आणि घराबाहेर आणलं तेव्हा तिने आनंदाने काढलेला आवाज आणि आईकडे पाहून जेवढा शक्य असेल तेवढा उंचावलेला हात हा तिच्या आनंदाला पारावर उरला नसल्याचे सांगत होता.. तिच्या चेहऱ्यावरची निर्मळता आणि हास्यामधली निखळता सोडून बाकी काहीच मह ...
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास संसर्ग रोखण्यासाठी बाधिताच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन केले जाते. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाधित रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जातो. क्वारंटाईन करण्याला नागरिकांचा व ...
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बाधित रुग्ण आढळून आल्यास संसर्ग वाढू नये यासाठी परिसर प्रशासनाकडून सील केला जातो. नागरिकांचेही यासाठी सहकार्य मिळत आहे. परंतु ज्या वस्त्यांमध्ये वा परिसरात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही, अशा अनेक वस्त्या ...
शहरातील विविध भागात सहा व्यक्तींचा आकस्मिक मृत्यू झाला. प्रतापनगर, जरीपटका, वाठोडा, कळमना, अजनी आणि पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत. ...