नागपुरातील एका मोठ्या खासगी बँकेचे एटीएम फोडण्यासाठी एक भामटा आतमध्ये शिरला. आतमधील रोकड काढण्यासाठी त्याने एटीएम मशीनची तोडफोड सुरू केली. हा सर्व गैरप्रकार बँकेची सर्व्हिलन्स टीम मुंबईतून कॅमेºयात बघत होती. धोका लक्षात घेऊन त्यांनी तेथून तात्काळ स्थ ...
कोरोना लॉकडाऊननंतर सर्वच उद्योगधंदे बंद झाल्यानंतर परप्रांतीय कामगारांनी स्वगृही पळ काढला आहे. त्यामुळे बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर आणि जिल्ह्यातील अनेक औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये हजारो जागा रिक्त झाल्या आहेत. ...
‘कोविड’ विषाणूची चाचणी करण्यासाठी आलेल्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी उघडकीस आला. चुकीच्या मृतदेहाची ओळख पटविल्याने हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, दफन केलेला मृतदेह बाहेर काढावा लागला. ...
टोळ किंवा पिकांवरील इतर कीड व त्यांची अंडी हे अनेक प्रजातीच्या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य आहे. दुर्दैवाने कीटनाशकाचा वापर किंवा शेताजवळची वृक्षवल्ली कमी झाल्याने पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे भविष्यात अशा संकटाचा सामना करण्यासाठी पक्षी संवर्ध ...
नागपूर : महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणून त्यांची सेवा शासनाने परत घ्यावी, अशी मागणी करू, असा इशारा मनपातील सत्ता पक्षनेते संदीप जाधव व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषदेत दिला. ...
गेल्या शुक्रवारी (२२ मे) अजनी पोलीस स्टेशनमधून कॉल आला. उद्या निघायचेय. रेल्वे येणार, तयारीत राहा. वर्ष-दोन वर्षापासून गावाकडे न गेलेल्या या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. हरखलेल्या सर्वांनी बॅगा भरल्या. ‘जिव्हाळा’ने निरोपही दिला. मात्र अद्यापही तो श ...
ऊर्जा विभागातील तिन्ही कंपनीत ज्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्याची समीक्षा करून त्या तातडीने रद्द कराव्या, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. ...
केंद्र शासनाने ‘अॅग्रो एमएसएमई’ची नवीन संकल्पना सादर केली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात वन व कृषी उत्पादनाच्या प्रक्रियेवर ही संकल्पना आधारित असेल. उद्योगांच्या विकेंद्रीकरणासाठी नवीन उद्योग ग्रामीण परिसरात स्थापन करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय ...
जालंधर येथील आंतरराष्ट्रीय लवली युनिव्हर्सिटीमध्ये नाट्यशिक्षक असलेले युवा रंगकर्मी प्रा. गौरव अंबारे कोरोनाच्या सावटात तेथेच अडकले आणि तब्बल आठ महिन्यानंतर नागपूरला परतले आहेत. त्यांनी या प्रवासाचा थरारक अनुभव ‘लोकमत’कडे व्यक्त केला. ...