महापालिकेच्या धंतोली झोन मधील प्रभाग क्रमांक ३३ मधील वसंतनगर रामेश्वरी रोड व हनुमाननगर झोनमधील प्रभाग ३४ मधील काशीनगर टेकाडे हायस्कूल या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्य ...
तंबाखूमुळे मुख कर्करोग होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. शिवाय जीभ, गाल, घसा, अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचीही भीती असते. तंबाखू हृदयासाठीही धोकादायक ठरतो. कारण, धूम्रपानाच्या तुलनेत तंबाखू खाल्ल्याने रक्तात मोठ्या प्रमाणात निकोटीन मिसळते. असे असताना शा ...
ग्रामीण भागात वाहतूक सुरु करण्याचे आदेश आल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु आठ दिवस होऊनही एसटी महामंडळाला प्र्रवासी मिळत नाहीत. आठ दिवसानंतर शनिवारी एका बसमध्ये केवळ ९ प्रवासी असल्याची स्थिती होती. ...
क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्थापनाचा अभाव आणि निकृष्ट जेवण मिळत असल्याबाबतच्या आरोपात तथ्य नाही,असा दावा करताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, सात्विक जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. स्वच्छता राखली जात आहे. क्वारंटाईन सेंटरमुळे संसर्ग पसरत असल् ...
शहरातील नव्या वसाहतींसोबतच आता ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे. यात शनिवारी दोन रुग्णांचा मृत्यूची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. मृतांची संख्या ११ वर पोहचली आहे. आज १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात दोन एसआरपीएफच्या जवानांचा सम ...
महापालिकेत गेल्या काही महिन्यापासून प्रशासन व पदाधिकारी यांच्यात वाद सुरू आहे. या वादाचा फटका कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांना बसला आहे. नोकरीवरून कमी केल्याने लॉकडाऊन कालावधीत त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. लॉकडाऊनमुळे गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, रमजान ईद आदी उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे होऊ शकले नाही. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, दुर्गोत्सव, शारदा उत् ...
शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. मुंबई, पुण्याहून आलेल्या प्रवाशांनी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव केला आहे. तब्बल दोन महिने कोरोनामुक्त असलेल्या नागपूर जिल्ह्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची ...
शासन, प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय नसल्याचा परिणाम हाणामारीत होण्यावर होत असतो. तशीच स्थिती सध्या नागपुरात पाण्यावरून निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील काही भागात मुबलक व त्याहीपेक्षा ज्यादा पाणीपुरवठा होत आहे तर काही भागात आंघोळीलाही पाणी उपल ...